मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सातारा : प्रतिनिधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात पुरोगामीत्वाची मुहूर्तमेढ रोवली,त्यांच्यामुळेच राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी “सावित्री सृष्टी” आणि महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा …
Read More »चंद्रकांत दादा, तुमच्यासोबत शिवसेना राहिल का ते बघा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पलटवार मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे त्याची चिंता तुम्ही करु नका आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना रहातो का ते आधी बघा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा …
Read More »बडोलेंच्या पुढाकाराने गोदिंयातील ८३ हजार ९७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी
एक वेळ समझोता योजनेलाही ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ मुंबई : प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८३ हजार ९४७ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक कर्ज खात्यात तब्बल २२९ कोटी ९३ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे सात बारा कोरे झाल्याची माहिती सामाजिक न्याय …
Read More »पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत
लोकसंवाद कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केली. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार बशीर मोमीन (कवठेकर) यांना जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे …
Read More »आधी ‘लाखमोलाची भेट’ मगच उद्योगाच्या प्रस्तावास मान्यता
उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने स्विकारले धोरण मुंबई : खास प्रतिनिधी महाराष्ट्र गुंतवणूकीत सर्वाधिक पुढे असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र याच उद्योग विभागाकडे नव्याने गुंतवणूकीसाठी आलेल्या १५ हजार कोटींच्या ४० नव्या उद्योग प्रस्तावांना ६ महिने झाले तरी मंजूरी न …
Read More »कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार
कांदा उत्पादकांच्या शिष्टमंडळाला पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कांद्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा,अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करुन कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणन मंत्री …
Read More »अभिनय आणि लेखणीतून हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द करणारे कादर खान यांचे निधन
कँनडा येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू मुंबई : प्रतिनिधी हिंदी, मराठी भाषिक सिनेरसिकांना आपल्या अभियाच्या माध्यमातून कधी हसायला लावणारे तर कधी खलनायकाच्या भूमिकेतून भीती निर्माण करणारे आणि लेखनीतून सर्वोत्तम पटकथा, संवाद लिहीणारे सुप्रसिध्द अभिनेता, लेखक कादर खान यांचे कँनडा येथे आज वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही …
Read More »शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका …
Read More »फुले, साठे, चर्मकार आणि अपंग महामंडळाकडून पुन्हा कर्ज वाटप होणार
राष्ट्रीय महामंडळाकडून मिळणाऱ्या ३२५ कोटींचे कर्जास शासन हमी : मंत्री बडाले मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मागास प्रवर्गातील आणि अपंग व्यक्तींना स्वंयरोजगार करता यावा म्हणून महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळ आणि राज्य अपंग वित्त विकास महामंडळाकडून करण्यात येणाऱे कर्ज वाटप थांबविण्यात आले होते. मात्र आता या चारही …
Read More »
Marathi e-Batmya