माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांचे परखड मत मुंबई : प्रतिनिधी ज्या पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांस अक्सिडेंटल पंतप्रधान म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अक्सिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार देत सर्वसामान्य जनतेला रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून थेट पंतप्रधान यांस प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे परखड मत माहिती …
Read More »ऑगस्टाऐवजी आत्महत्या, दुष्काळ, भीमा कोरेगांवच्या दंगलीवर बोलावे
मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची चव्हाण यांची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भीमा कोरेगाव दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉम्ब निर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी …
Read More »ऑगस्टा वेस्टलँडचा थेट फायदा काँग्रेस आणि गांधी घराण्याला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. त्याने दिलेल्या जबानीत १० टक्के अर्थात १२५ कोटी रूपयांची लाच गांधी कुटुंबातील व्यक्तींना दिल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असल्याचे सांगत या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत ईडीने हीच गोष्ट …
Read More »जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. जादूटोणा विरोधी कायदा …
Read More »अटल महोत्सवात “आय अँग्री” एकांकिका सर्वप्रथम
तरूणाईच्या प्रचंड उत्साहात अटल महोत्साची सांगता मुंबई : प्रतिनिधी मुंबई भाजप आणि महाराष्ट्र एकता अभियान यांच्यातर्फे आयोजित अटल महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या आमचे आम्ही पुणे या संस्थेच्या “आय अॅग्री” या एकांकिकेने प्रथम तर डोंबिवलीच्या स्वामी नाटयांगन या संस्थेच्या “बिफोर द लाईन या दुसरे तर गंधर्व कलाधार या संस्थेच्या “रेनबोवाला” या एकांकिेकेने तिस-या क्रमांकाचे पारितोषीक पटकावले. …
Read More »वायुदलाचे २३५ जवान गिरविणार एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हींग केंद्रात धडे
व्यवस्थापकिय संचालक अभिमन्यु काळे यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी संरक्षण दलात महत्वाची कामगिरी बजाविणाऱ्या वायु दलाने त्यांच्या अधिकारी स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकाऱच्या अखत्यारीत असलेल्या एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या स्कुबा डायव्हींग केंद्राची निवड केली. देशातील इतर राज्यांमधील स्कुबा डायव्हींग केंद्राऐवजी एमटीडीसीच्या केंद्राची निवड वायु दलाने केल्याने राज्याच्या …
Read More »भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची अजूनही धरपकड सुरूच
चंद्रशेखर आझाद यांना पुन्हा नजरकैदेत ठेवले मुंबई : प्रतिनिधी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. मात्र त्यांच्या आगमनाचा चांगलाच धसका राज्य सरकारने घेतलेला आहे. काल रात्रीपासून पोलिकांकडून सुरु करण्यात आलेले भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या अटकेचे सत्र अद्यापही सुरु असून आझाद यांना पुन्हा पोलिसांनी नजर …
Read More »विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येणाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा द्या
सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सामाजिक न्याय मंत्री बडोले यांचे आदेश पुणे : प्रतिनिधी येथील भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सोयी सेवा-सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री …
Read More »एसटीतील कर्मचाऱ्याने बदली मागितल्यास राजीनामा म्हणून समजणार
परिवहन मंत्री दिवकार रावते यांचा अजब निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये चालक-वाहक पदावर काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी जर मागितली तर त्या कर्मचाऱ्याचा राजीनामा पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच यापुढे वाहक-चालकांच्या सर्व बदलीच्या प्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याची अजब घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. परिवहन मंत्री …
Read More »सरकारच्या पाठिंब्यामुळेच कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांकावर हल्ले
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी गेलेल्या ख्रिश्चन धर्मियांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि …
Read More »
Marathi e-Batmya