Editor

टॅरिफचा झटका, शेअर बाजार १५०० पेक्षा जास्त अंकानी घसरला कालपासून भारतीय मालावरील ५० टक्के टॅरिफ लागू झाल्याचा परिणाम बाजारावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिर केल्याप्रमाणे काल गणेश चतुर्थीपासून अर्थात २७ ऑगस्टपासून भारतीय मालावर लागू करण्यात आलेल्या मालांवर ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरु केली. त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर होण्यास सुरुवात झाली. आज दिवसभरातील दोन सत्रांमध्ये बेंचमार्क इक्विटी मार्केट्सना विक्रीचा प्रचंड दबाव येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स १,५०० …

Read More »

ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दालन खुले ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या सियाल इंडियामधील सहभागामुळे त्यांची उत्पादने या व्यासपीठामार्फत थेट …

Read More »

विरार मधील इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू नारंगी फाटा येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत रात्री अचानक कोसळली

विरार मधील नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊंडच्या स्वामी समर्थ नगरातील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत काल बुधवारी गणेश चतुर्थीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका बाजूला कोसळली. या इमारतीमध्ये १५ ते २० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या मलब्याखालील नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण संध्याकाळपर्यंत यातील १७ …

Read More »

आरएसएस- भाजपा संबधावर डॉ मोहन भागवत यांचे वक्तव्य, संघर्ष होऊ शकतो…वाद नाही पंतप्रधान मोदींचा उल्लेख प्रधानसेवक म्हणून केला

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या वृत्तांवर आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच भाष्य करत म्हणाले की, संघर्ष होऊ शकतो, परंतु भाजपाशी कोणताही वाद नाही. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी “निवडणुकीच्या भाषणबाजीतून बाहेर पडून” मणिपूर संघर्ष प्राधान्याने …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांचा पुन्हा तीन मुलांचा सल्ला संघाच्या १०० वर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिला सल्ला

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी देशातील विवाहीत जोडप्यांनी तीन मुलं जन्माला घालावी असा सल्ला देत केंद्रीय कायद्यातील तरतूंदीना आणि जनसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्या तरतूदींना हरताळ फासला होता. पण राज्यात आणि केंद्रात हिंदूत्व विचारांचे सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्यावर कारवाईच नव्हे तर आक्षेप घेण्याचे धाडसही …

Read More »

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची सूचना, राजधर्माचे पालन करा आणि मराठा आरक्षणाची घोषणा करा दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा

सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत …

Read More »

रघुराम राजन यांची अमेरिकेसंदर्भात स्पष्टोक्ती, याचा अर्थ एकच संबध तुटलेले रशियाशी व्यापार करणाऱ्या इतर देशांना कमी टॅरिफ पण भारतावर सर्वाधिक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी म्हटले आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ सर्वांधिक कर आकारण्याचा निर्णय हा व्यापार अर्थशास्त्राच्या पलीकडे असलेल्या व्यापक रणनीतीचा एक भाग आहे. इंडिया टुडे टीव्हीच्या सल्लामसलत संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना रघुराम राजन यांनी स्पष्ट केले की …

Read More »

अमेरिकेचे सल्लागार पीटर नवारो म्हणाले की, तर भारताला टॅरिफ मध्ये २५ टक्के सूट मिळेल जर रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर ही सूट मिळू शकते

बुधवारी भारतावर अमेरिकेच्या टॅरिफ दरात ५० टक्क्यांपर्यंत दुप्पट झाल्यानंतर व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले आहे की, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले तर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कमी केली जाऊ शकतात. रशिया-युक्रेन संघर्षाला “मोदींचे युद्ध” म्हणून मॉस्कोशी व्यवहार करणे थांबविण्याच्या पीटर नवरोने भारतावर दबाव आणला आणि रशिया आणि चीन …

Read More »

शिवनेरी किल्ल्यावरून मनोज जरांगे पाटील यांची टीका, ही तर मराठ्यांची चेष्टा तर देवेंद्र फडणवीस याचं राजकिय करिअर संपेल

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता नव्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका करण्यात आल्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मनोज जरांगे पाटील यांना …

Read More »