मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे …
Read More »ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकण व नाशिक मधील शेती, फळपिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले. या वादळचा फटका ८ हजार ४५ शेतकरी व मच्छिमारांना बसला. त्या सर्वांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून हा निधी थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना मदत …
Read More »भ्रष्टाचारामुळे ग्राम समितीचे अधिकार आता जिल्हा परिषदांकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात करावयाच्या पाणी पुरवठ्याची दोन कोटी रूपयांची कामे मंजूर करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे होते. मात्र समितीने मंजूर केलेल्या कामात आर्थिक अपहार अर्थात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपावरून या ग्राम समितीला देण्यात आलेले अधिकार रद्द बातल करण्याचा निर्णय घेत हा निधी मंजूर करण्याचे अधिकार …
Read More »तापसीचा डबल धमाका दोन चित्रपटांमध्ये बनली हॅाकी खेळाडू
मुंबई : प्रतिनिधी दक्षिणेकडून हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर एका मागोमाग एक धडाकेबाज भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नूने आज एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळेच आज तापसीचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळं आणि अनोखं पाहायला मिळणार असं समीकरणच बनून गेलं आहे. तापसीही नेहमी आपल्या प्रोजेक्ट्ससाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असते. आता ती …
Read More »तेजश्री बनली आरजे ‘असेही एकदा व्हावे’ या आगामी सिनेमात दिसणार आरजेच्या भूमिकेत
मुंबई : प्रतिनिधी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रेडीओ स्टेशन्सवर रेडीओ जॅाकी म्हणजेच आरजेंसोबत गप्पा मारणाऱ्या कलाकारांनाही आरजे बनण्याचा मोह आवरता येत नाही. नॅान-स्टॅाप बडबड करीत समाजातील वर्तमान काळातील घटनांसोबतच भूतकाळाचाही वेध घेण्याची कला असणारे आरजे बनून आपणही श्रोत्यांचं मनोरंज करावं असं बऱ्याच कलाकारांना वाटत असतं, पण त्यांचं हे स्वप्न केवळ रुपेरी …
Read More »यंदाचा विं.दा. पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, वरदा प्रकाशन आणि मराठी विज्ञान परिषदेलाही पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषे दिनानिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येणारा यंदाचा विं.दा.करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला. तर डॉ. अशोक केळकर पुरस्कार भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला आणि भाषा संवर्धन पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …
Read More »दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे शिष्टमंडळ गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांचा समावेश राहणार आहे. या भेटीबाबत …
Read More »शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांचा उद्या मंत्रालयावर महामोर्चा ९१ शिक्षक संघटनांसह २ लाख कर्मचारी सहभागी होणार
मुंबई : प्रतिनिधी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची दाद मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर उद्या गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल २ लाख कर्मचारी सहभागी होणार असून शिक्षकांच्या ९१ संघटनांनी पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होणार असल्याची …
Read More »महाराष्ट्र मॅग्नेटीक नाही तर पथेटीक झाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मँग्नेटीक महाराष्ट्रच्या गुंतवणूकीचे आयोजान केले. मात्र वास्तविक मध्ये महाराष्ट्र हे मँग्नेटीक राज्य नाही तर पथेटीक राज्य झाल्याचा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यातील गुंतवणूकीचे खरे चित्र दाखविण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आझाद मैदानालगत असलेल्या काँग्रेसच्या …
Read More »साकार झालं परिच स्वप्न अक्षयकुमार सोबत चित्रपट करण्याची अखेर मिळाली संधी
मुंबई : प्रतिनिधी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, काळानुरूप ही स्वप्नं बदलत असली तरी स्वप्न साकार होण्यासारखं दुसर सुख नाही असं म्हटलं त्यात काही वावगं काही नाही. चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या तारे-तारकांचीही काही स्वप्नं असतात. यशराजच्या बॅनरखाली बनलेल्या ‘लेडीज वर्सेस रीकी बहेल’ या चित्रपटात डिंपलच्या भूमिकेत थेट रणवीर सिंहसोबत जोडी जमवत फिल्म …
Read More »
Marathi e-Batmya