कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, स्कूल बस नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार स्कूल बसबाबतची नवी नियमावली महिन्याभरात लागू करणार
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची माहिती, सीमेवरील ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण …
Read More »भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टीम केली उद्धवस्त पाकिस्ताने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर प्रत्युत्तर दाखल कारवाई
भारताने गुरुवारी म्हटले की, पाकिस्तानने “उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर” लाहोर येथील “हवाई संरक्षण प्रणाली अर्थात रडार” “निष्क्रिय” करण्यात आले. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत, भारताने आपला प्रतिसाद केंद्रित, मोजमापात आणि परिस्थिती आणखी चिघळू न देणारी कारवाई केल्याचा उल्लेख केला होता. पाकिस्तानी …
Read More »केंद्र सरकारचे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना आदेश, मूळ पाकिस्तानी कंटेट तात्काळ बंद करा पाकिस्तानी वेब सिरीज, चित्रपट, गाणी यासह सर्व स्ट्रीमिंग कंटेट बंद
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा उपाययोजनांच्या मालिकेतील नवीनतम घटना म्हणजे सरकारने गुरुवारी ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना सर्व पाकिस्तानी मूळचे कंटेंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, “भारतात कार्यरत असलेले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेल्सद्वारे किंवा …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताच्या संयमाची परिक्षा बघू नका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची परतफेड करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या स्थळावर हल्ले करत दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या कृतीला पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा …
Read More »ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्वपक्षियांचा पाठिंबाः पंतप्रधान मात्र गैरहजर केंद्र सरकारच्या बोलाविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत दिली ऑपरेशन सिंदूरची माहिती
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तसेच या ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत दिली. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जगाला चांगला …
Read More »दहशतवाद्यांच्या आश्रय स्थानावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे भारतावर हल्ले भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले
पहलगाम येथील दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले. भारताच्या हल्लात जवळपास १०० अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आज आदमपूर, भटिंडा, चंदीगडसह इतर ठिकाणी लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतीय …
Read More »आरबीआयला मिळाल्या १.३२ लाख कोटी रकमेच्या दुप्पट बोली ५० हजार कोटी रकमेच्या तुलनेत १.३२ लाख रूपये जास्तीच्या बोली
भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) मंगळवारी बँकांकडून ओपन मार्केट ऑपरेशन (ओएमओ) खरेदीमध्ये अधिसूचित रकमेच्या दुप्पटपेक्षा जास्त बोली मिळाल्या. सर्वोच्च बँकेला ५०,००० कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेच्या तुलनेत १.३२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली मिळाल्या. आरबीआय ९ मे, १५ मे आणि १९ मे रोजी २५,००० कोटी रुपयांच्या प्रत्येकी तीन ओएमओ लिलाव आयोजित करेल. …
Read More »भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर नंतर शेअर बाजारात किंचित वाढ सुरुवातीला २४ हजार २२० वर घसरलेला बाजार २४,४०० वर बंद झाला
अलीकडील पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने बेंचमार्क इक्विटी निर्देशांक आज किंचित वाढून बंद झाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीच्या निकालाकडेही लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बाजारातील भावना अस्थिर होत्या. सत्राच्या सुरुवातीला २४,२२० च्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर निफ्टी …
Read More »
Marathi e-Batmya