Editor

देशाच्या संरक्षण क्षेत्रात आता मेड इन इंडियाचे आयजी ड्रोन वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे ट्विट आयात ड्रोन पेक्षा देशी ड्रोन

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी भारताच्या संरक्षण तंत्रज्ञान मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे कौतुक केले आणि देशातील पहिल्या ‘मेड इन इंडिया’ संरक्षण ड्रोन सिम्युलेटरला पेटंट मिळाल्याची घोषणा केली. “हे आयात केलेल्या प्रणालींवरील आपल्या अवलंबित्वाची जागा घेईल आणि आपल्या सशस्त्र दलांना वास्तववादी, किफायतशीर प्रशिक्षण देईल. आत्मनिर्भर भारताला आणखी एक …

Read More »

रशियाकडून तेल खरेदी-५०० टक्के कर, डॉ एस जयशंकर, आम्ही लक्ष्य ठेवून सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्याकडून अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रस्ताव

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी गुरुवारी रशियन तेल आयातीवर ५०० टक्के शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संबोधित करताना सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करू शकणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवेल. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले की, सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या विधेयकाबाबत, यूएस काँग्रेसमध्ये घडणाऱ्या कोणत्याही विकासामुळे आमच्या हितावर …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; मोफत वाळू वितरणाचीही हमी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर

राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर करत केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सद्यस्थितीत सकाळी ६ …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा याचा चौकशी अहवाल अधिवेशन संपण्याच्या आत सभागृहात मांडा

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, धारावी पुनर्विकास की देवनार २३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा? लाडक्या उद्योगपतीसाठी राज्य सरकार व बीएमसीकडून पायघड्या, घरे अदानी बांधणार, बीएमसी जागा मोकळी करून देणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई महापालिकेवर २३६८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार टाकण्यात आला आहे. प्रकल्पातून अपात्र ठरणाऱ्या धारावीतील नागरिकांना “रेंटल हाउसिंग”मध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, यासाठी अदानी धारावी पुनर्विकास प्रा. लि. तब्बल ५०,००० घरे उभारणार आहे. मात्र ही घरे बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून देवनार डम्पिंग ग्राउंड खाली करण्याचा प्रस्ताव …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि घानाचे एक स्वप्न ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्काराने पंतप्रधान मोदी सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (३ जुलै, २०२५) घानाच्या संसदेला संबोधित केले आणि दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी मैत्री आणि सामायिक मूल्यांना त्यांना प्रदान केलेला प्रतिष्ठित “ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना” हा पुरस्कार समर्पित केला. “पंतप्रधानांनी दिलेली श्रद्धांजली घानाच्या समृद्ध इतिहासाबद्दल भारताचा  आदर दर्शवते आणि दोन्ही देशांमधील मैत्री …

Read More »

दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती, तिची आत्महत्याच उच्च न्यायालयाचा आदित्य ठाकरे यांना दिलासा, पुढील सुनावणी १६ जुलै रोजी

माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्याने झाला आणि तिच्या मृत्यूमध्ये कोणताही गुन्हा आढळला नाही, असे मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे, जरी तिचे वडील सतीश सॅलियन यांनी पुन्हा सांगितले की, तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. दिशा सॅलियनने स्वतःच्या इच्छेने फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली होती …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी, तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करा ४ वर्षे होत आली तरी पुर्नवसन नाही

महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही,  ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता विधान परिषदेत दिले आश्वासन, विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणार

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य संजय खोडके, अभिजीत वंजारी यांनी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे’कडून (सारथी) घरभाडे भत्ता आणि …

Read More »

दादाजी भुसे यांची स्पष्टोक्ती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न यु-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या घसरलेली

शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धातास चर्चेला उत्तर देतं मंत्री भुसे बोलत …

Read More »