Editor

प्रताप सरनाईक यांची माहिती, विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविणार २६० दिवस विना अपघात सेवा बजाविणाऱ्यास सन्मानित करणार

दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती  परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,कामगार आयुक्त तथा एसटी …

Read More »

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर राष्ट्रीय एकतेसाठी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ ऑपरेशन …

Read More »

अजित पवार म्हणाले, भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश …

Read More »

शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे केले अभिनंदन भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखली

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, …

Read More »

राज ठाकरे यांची ऑपरेशन सिंदूर बाबत खोचक प्रतिक्रिया, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नाही मॉक ड्रिल नाही तर दहशतवाद्यांचे कोंबिग ऑपरेशन करण्याची गरज

देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय लष्कराचे कौतुक करत म्हणाले, ‘जिन मोही मारा, तीन मोही मारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील कारवाई फक्त दहशतवाद्यांवर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि म्हटले की ही कारवाई निष्पाप लोकांना मारणाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आली. सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ५० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ …

Read More »

पाकिस्तानच्या दर्पोक्तीवर भारताचे प्रत्युत्तर, आणखी तणाव वाढवायचा नाही पण… पाकिस्ताने तसा निर्णय घेतल्यास प्रत्युत्तर देऊ

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिल्यानंतर काही तासांतच भारताने म्हटले आहे की, तणाव वाढण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर त्यास दृढपणे प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर …

Read More »

भटिंडा जवळ अकाली खुर्द गावी अज्ञान विमान दुर्घटनाग्रस्त एका स्थानिक गावकऱ्याचा मृत्यू तर नऊ जण जखमी

बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास भटिंडाजवळील अकाली खुर्द या गावी एका विमान अपघात झाला. यावेळी विमानाच्या दुर्घटनेने झालेल्या स्फोटांच्या आवाजाने गाव जागे झाले. विमान अपघातानंतर झालेल्या स्फोटात हरियाणातील एका कामगाराचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अज्ञात विमान भटिंडा येथील भिसियाना हवाई दल केंद्रापासून फक्त २० किमी …

Read More »

लष्करी हल्ल्याची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कर्नल सोफिया कुरेशी यांचे आजोबा भारतीय लष्करात होते

बुधवारी, जेव्हा भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली, तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला सशस्त्र दल अधिकाऱ्यांपैकी होत्या ज्यांनी संकल्प, समावेशकता आणि ऑपरेशनल आत्मविश्वासाचा मजबूत संदेश दिला. विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासोबत, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांचे …

Read More »

ऑपरेशन सिंदूर प्रकरणी भारतीय परराष्ट्र सचिवांकडून अधिकृत माहिती फक्त दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ले पण जखमी आणि मृत झाल्याची माहिती नाही

जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की, २२ एप्रिल २०२५ रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी आणि पाकिस्तान-प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर एक क्रूर हल्ला केला. त्यांनी नेपाळच्या एका नागरिकासह २६ जणांची हत्या केली, ज्यामुळे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागरिकांची सर्वाधिक संख्या झाली. …

Read More »