Editor

अजित पवार यांचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टोक्ती, मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश …

Read More »

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा

डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी पॅनल चर्चासत्रात व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक …

Read More »

ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

ओटीटी विश्वात तंत्रज्ञान, वैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहे, असे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद – २०२५ मध्ये ‘ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, महायुतीने १०० दिवसात आका, खोके शब्द दिले काँग्रेसची उद्या रविवारी ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा व सोमवारी ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा

महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले …

Read More »

अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद सर्वात मोठा धोका दहशतवादाविरूद्ध ठोस आणि निर्णयाक कारवाई

गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आणि दहशतवाद हा “मानवतेसाठी सर्वात मोठा धोका” असल्याचे म्हटले. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान …

Read More »

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णयः मतदाराच्या मृत्यू प्रमाणपत्राशीही डिजीटली कनेक्ट मतदार यादीतील अचूकता वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदार यादीची अचूकता वाढविण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मतदारांच्या डेटाच्या अखंडतेबाबत विरोधी पक्षांनी सतत उपस्थित केलेल्या चिंतांदरम्यान हा विकास झाला. प्रमुख उपक्रमांमध्ये मृत्यू प्रमाणपत्रांचे डिजिटल एकत्रीकरण, बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांसाठी फोटो ओळखपत्रे जारी करणे आणि चांगल्या स्पष्टतेसाठी पुन्हा डिझाइन केलेले मतदार …

Read More »

पाकिस्तानामधून भारतात येणाऱ्या टपाल आणि पार्सलवर तात्काळ बंदी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला, नवी दिल्लीने इस्लामाबादविरुद्ध कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरची आयात-निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानसोबत हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने सर्व श्रेणीतील टपाल आणि पार्सल देवाणघेवाण तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “भारत सरकारने हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने …

Read More »

फारूख अब्दुल्ला म्हणाले, दहशतवाद उखडून टाकण्याची हीच वेळ मानवतेचा खून करणारे खरे मुसलमान नाहीत

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “पापाचे भांडे आता भरले आहे” आणि दहशतवाद ताबडतोब उखडून टाकण्याची हिच वेळ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे ठाम समर्थन केले. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या पहिल्या भेटीत फारूख अब्दुल्ला यांनी जोरदार आणि भावनिक भाषणात म्हटले की, २२ एप्रिल रोजी …

Read More »

भारत सरकारचा निर्णय, पाकिस्तानकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणाऱ्या आयातीवर बंदी सिंधू नदी कराराला स्थगिती दिल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय

केंद्र अर्थात भारत सरकारने शुक्रवारी (२ मे २०२५) जारी केलेल्या आदेशानुसार, गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जण पर्यटकांचा मृत्युमुखी पडल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी भारताने पाकिस्तानमधून सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व वस्तूंची निर्यात पूर्णपणे थांबेल. एप्रिल-जानेवारी …

Read More »

आयकर विभागाच्या आयटीआर सादर करण्यासाठीच्या नव्या अर्जाची माहिती आहे का? आता कर भरताना या व्यावसियाकांनीही नवा अर्ज भरणे बंधनकारक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) कर निर्धारण वर्ष २०२५-२६ साठी प्राप्तिकर विवरण फॉर्म ३ (ITR-३) अधिसूचित केला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मिळवलेल्या उत्पन्नासाठी लागू आहे. फॉर्म ITR-३ डॉक्टर, वकील, सल्लागार किंवा फ्रीलांसर यांसारख्या व्यवसाय किंवा व्यावसायिकांच्या नफ्यामधून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) यांना लागू आहे. …

Read More »