Editor

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये पोलीस खाते आणि गृहविभाग काय करत आहे ? काँग्रेसचा सवाल

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल करून देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी निवृत्त, भाजपा नेते फडणवीस, गरज नाही पंतप्रधान मोदी ७५ वर्षाचे होत आहेत असल्याने उत्तराधिकारी निवडणार

पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यादाच नागपूर दौऱ्यावर आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी …

Read More »

भैय्याजी जोशी म्हणाले, औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार शिवाजी महाराजांनी तर किल्ल्यावर अफझलखानाची कबर बांधली

मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उपस्थितीत करत कबर उखडून टाकण्याची मागणी केली. त्यावरून नागपूरात हिंसाचारही झाला. तर त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सुनिल आंबेकर यांनी हे प्रकरण अनावश्यक असल्याचे सांगत या प्रकऱणावर पडदा …

Read More »

जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती, बारामतीची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावला पाणी…. राजकारण संपलं तरी चालेल पण कधीच झुकणार नाही

एका महिलेला अर्धनग्न फोटो पाठविल्याप्रकरणी आणि त्याच महिलेला अटक करायला भाग पाडत, पत्रकार तुषार खरात याच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केला. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेले भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी …

Read More »

विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल, जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची …

Read More »

शिर्डी विमानतळावर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात दिवसाकाठी २२०० प्रवाशांचे विमान प्रवाशांना परवानगी

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डीतील हवाई वाहतूक सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे. या नव्या टप्प्याचा लाभ यात्रेकरूंना तसेच …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, नागपूरात वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे शासन सर्वतोपरी मदत करेलः वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, …

Read More »

प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर घेऊन येतायत “मुंबई लोकल” गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणाः ११ जुलैला नवा चित्रपट येणार

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला “मुंबई लोकल” हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पाहता येणार आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत …

Read More »

डि मुथुकृष्णन यांचा इशारा, वैयक्तिकस्तरावर आर्थिक संक्रात येणार ज्यांच्या खात्यावर ३.५ लाखही नाहीत अशा नागरिकांवर आर्थिक आरिष्ट

अर्ध्या भारताच्या नावावर ₹३.५ लाखही नाहीत. आणि जागतिक स्तरावर, ९०% लोक एका पगाराच्या तोट्यातून जगू शकले नाहीत. चेन्नई-आधारित आर्थिक नियोजक डी मुथुकृष्णन यांनी उघड केलेली ही कठोर वास्तविकता आहेत, ज्यांनी एआय, ऑटोमेशन आणि नोकरीच्या नाजूकपणामुळे वाढत्या जगात असमानता वाढवण्याचा इशारा दिला आहे. पोस्ट्सच्या मालिकेत, मुथुकृष्णन कठोर माहितीसह कठोर डेटाचे मिश्रण …

Read More »

इंडिगो कंपनीला ९४४.२० कोटी रूपयांची दंडाची नोटीस आयकर विभागाने २०२१-२२ साठीच्या दंडाची नोटीस पाठविली

इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड अर्थात इंडिगो कंपनी ने रविवारी सांगितले की त्यांना प्राप्तिकर (आय-टी) विभागाकडून ९४४.२० कोटी रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे. “आयकर प्राधिकरणाने मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी ९४४.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश पारित केला आहे. हा आदेश चुकीच्या समजुतीच्या आधारावर पारित करण्यात आला आहे की कंपनीने कर आयुक्तांसमोर आयकर …

Read More »