Editor

अमेरिकेने व्हिसासाठीच्या प्रक्रियेत केले हे बदल फि वाढीसह अनेक गोष्टीच्या नियम बदलले

अमेरिकेने अलीकडेच आपल्या व्हिसा अर्ज प्रक्रिया आणि कार्य अधिकृतता नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणल्या आहेत, जे १ एप्रिल २०२४ पासून लागू झाले आहेत. सुरक्षा वाढवण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिकांसाठी अमेरिका हे नेहमीच आकर्षक ठिकाण राहिले आहे. जगभरातील अनेकांना यूएसमध्ये जाण्याची आणि करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी …

Read More »

रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पात सर्वाधिक निधीच्या तरतूदीची शक्यता २ ते २.५ लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज

एआय-सक्षम मार्केट इंटेलिजन्स आणि इक्विटी मार्केट ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म, जार्विसने प्रसिद्ध केलेल्या ग्राउंडब्रेकिंग अंदाज अहवालात, आगामी रेल्वे बजेट वाटपातील महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी अनावरण करण्यात आली आहे. अहवालानुसार, सरकार भारतीय रेल्वेच्या विकासासाठी २ लाख कोटी रुपये ते २.२५ लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. या भरीव वाटपाचे उद्दिष्ट पायाभूत सुविधांना बळ देणे, कनेक्टिव्हिटी …

Read More »

अग्निवीर योजनेतील जवान बटालीयनमध्ये चांगली कामगिरी बजावतायत लष्करातील अधिकाऱ्यांची माहिती

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांनी रविवारी अग्निवीर योजनेचे अपडेट एका या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, अग्नीवीर योजना जी जून २०२२ मध्ये आणली गेली होती. योजनेअंतर्गत, पहिल्या तुकडीची डिसेंबर २०२२-जानेवारी २०२३ मध्ये भरती आणि नावनोंदणी झाली. पोनप्पा, सध्या ॲडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय लष्कराने सांगितले की, सुमारे …

Read More »

मध्य प्रदेशात रस्ते बांधणीला विरोध करणाऱ्या दोन महिलांना जीवंत पुरण्याचा प्रयत्न खाजगी जमिनीवर रस्ता बांधणीचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील दोन महिला या भागात रस्ता बांधकामाला विरोध करत असताना ट्रकमधून खडी-माती त्या महिलांच्या अंगावर तशीच टाकण्यात आली विशेष म्हणजे त्या महिलांचा विरोधात होत असतानाही संबधित ठेकेदाराना महिलांवरच खडी माती टाकल्याने त्या महिला माती आणि खडीच्या ढिगाऱ्यात अर्धवट पुरल्या गेल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदरची घटना शनिवारी …

Read More »

जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे. माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शिंदे-भाजपा सरकारने एससी-एसटीचा निधी इतरत्र वळवला भाजपा - काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू

एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी इतरत्र वळवला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, ते दलित आणि आदिवासी बांधवांच्या विरोधी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »

हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, आगामी निवडणूक स्वबळावर पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली भूमिका स्पष्ट

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कशीबशी रायगडची जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणूकीला दोन-अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच राज्यातील सर्वच राजकिय पक्षाकडून निवडणूकीची तयारी सुरु केली. त्यातच भाजपाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात घेत एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजवीत प्रचाराचा शुमारंभही केला. इकडे भाजपाचे अधिवेशन पार …

Read More »

अजित पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा करणार मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढवसानिमित्त आयोजित ‘जनविश्वास सप्ताहा’च्या माध्यमातून महायुती शासनाच्या लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहचवून “जनविश्वास सप्ताह” जोमाने व उत्साहाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … नेत्यांचा विकास, पण कोकणी माणसाकडे दुर्लक्ष कोकणात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, जनतेत जा, संघटनेचे काम करा

कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी …

Read More »