Breaking News

उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर

लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची खर्च सनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. …

Read More »

चित्रा वाघ यांचा आरोप, पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा उद्योग

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत असा प्रहार भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल …

Read More »

नरेश मस्के यांच्या उमेदवारीच्या विरोधात भाजपाच्या ६४ नगरसेवकांचे राजीनामे

लोकसभा निवडणूकीसाठी पुरेसे उमेदवार शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडे नसल्याने शिवसेना शिंदे गटाकडून एकतर विद्यमान आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली. तर काही नवे चेहरेही लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने दिले. मात्र ठाणे मधून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश मस्के यांना शिवसेना शिंदे गटाने दिलेली उमेदवारी नवी मुंबईतील भाजपाचे गणेश नाईक यांच्या समर्थकांना …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित उस्मानाबाद येथील जाहिर सभेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८० पासून …

Read More »

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी देणे घेणे नाही, त्यांचा हातात देशाची सत्ता आहेत. त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. सांगलीचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित आज महाविकास आघाडीच्या …

Read More »

डिजीटल पेमेंट्स सुविधेसाठी नामिबिया आणि एनपीसीआयमध्ये करार

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 2 मे रोजी सांगितले की, नामिबियासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखी डिजीटल पेमेंट्स अर्थात इन्स्टंट पेमेंट सिस्टम विकसित करण्यासाठी त्याच्या परदेशी शाखाने बँक ऑफ नामिबिया (BoN) सोबत करार केला आहे. भारताच्या UPI च्या तंत्रज्ञानाचा आणि अनुभवांचा फायदा घेऊन, भागीदारी नामिबियाला त्याच्या आर्थिक परिसंस्थेचे …

Read More »

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपालांकडून नारळ

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपाल व्ही. सक्सेना यांनी २ मे रोजी दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) माजी अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी परवानगीशिवाय त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप केला. दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास (WCD) विभागाने DCW ला “योग्य प्रक्रियेचे पालन न करता” कामावर घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश …

Read More »

सात महिन्यातील कच्चे तेल एकट्या एप्रिल महिन्यात रशियाकडून आयात ७ महिन्यातील उच्चांक ठरावा इतके कच्च्या तेलाची आयात

खाजगी रिफायनर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि Rosneft-समर्थित Nayara Energy यांनी एप्रिल २०२४ मध्ये रशियाकडून सुमारे ७७०,००० बॅरल प्रतिदिन (b/d) कच्चे तेल आयात केले, जे एका वर्षातील सर्वाधिक आहे. विश्लेषक आणि व्यापार स्रोत जास्त संख्येचे श्रेय रशियामधून निर्यात होत असलेल्या अधिक प्रमाणात आणि चीनी रिफायनर्सद्वारे कमी माल उचलण्याला देतात. अधिक बॅरल …

Read More »

अनिल अग्रवाल म्हणाले, वेदांत पुढील चार वर्षात २० अब्जची गुंतवणूक करणार पोलादबरोबर करमणूकीच्या क्षेत्रातही गुंतवणूकीचा इरादा

वेदांत समूह पुढील चार वर्षांत भारतातील सर्व व्यवसायांमध्ये $२० अब्ज गुंतवेल, कंपनीच्या एका कार्यक्रमात अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले, समूह पोलाद व्यवसायाची योग्य किंमतीला विक्री करणार असल्याचेही सांगितले. अनिल अग्रवाल पुढे बोलताना म्हणाले की, जर योग्य किंमत न मिळाल्यास तो (स्टील व्यवसाय) चालू ठेवण्यासाठी समूह बांधील आहे. “सध्या चार वर्षांत सर्व …

Read More »

नव्या कर नियमामुळे भारत-मॉरिशस मधील परदेशी गुंतवणूकीवर परिणाम ८ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक काढून घेतली

एप्रिल २०२४ मध्ये, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) मॉरिशससह भारताच्या कर करारातील बदललेल्या नियमांबद्दल चिंतेमुळे भारतीय इक्विटीमध्ये ८,६७१ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचे बोलले जात आहे. मार्च तिमाहीपर्यंत (Q4 FY24), FPIs ने भारतातील १० समभागांमध्ये त्यांचा हिस्सा १५.९१ टक्क्यांनी वाढवला. मार्चमध्ये ३५,०९८ कोटी रुपयांची आणि फेब्रुवारीमध्ये १,५३९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणुकीनंतर …

Read More »