परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ५० ओबीसी विद्यार्थी संकटात आहेत. सरकारचा हा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही. यासारखे दुर्दैव नाही. …
Read More »दुबईहून प्रियकराला भेटण्यासाठी ‘ती’ आली भारतात पण…. प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीला भारतात पोहचताच बसला धक्का
दुबईहुन एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या ७ दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत असून संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात एका हिंदी न्युज चॅनेल ने बातमी दिली आहे. समोर आलेल्या …
Read More »बाईक चांगलं मायलेज देण्यासाठी या टिप्स करा फोल्लो चांगल्या मायलेजसाठी खाली दिलेल्या ५ टिप्स वाचा
बाईक खरेदी करता तेव्हा तुम्हाला तिच्याकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा असते. पण, कालांतराने बाइकचे मायलेज कमी होते. या प्रकारची समस्या अनेकांना भेडसावत असते. बहुतेक वेळा यात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची चूक असते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला बाइकमधून चांगले मायलेज मिळवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी अनेक टिप्स आहेत. या टिप्स फॉलो …
Read More »केतकी माटेगावकर मुंबई प्रदूषणावर म्हणते की.. मुंबईतील प्रदूषणाबाबत केतकी माटेगावकर हिची सूचक पोस्ट
केतकी माटेगावकर ही मागील काही दिवसांपासून तिच्या अंकुश या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं रावी ही भूमिका साकारली. केतकी ही सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची माहिती देत असते. तसेच केतकी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट देखील शेअर करते. केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या …
Read More »मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम
मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याआधीही असे अभ्यास करण्यात आले असले, तरी यावेळी पुरुषांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यात अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. मोबाईल फोनच्या वापरामुळे पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होऊ शकते, म्हणजेच …
Read More »सरकारी स्कीम तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश
सरकारी स्कीम च्या माध्यमातून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सहजरित्या कोट्यधीश बनवू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा.तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल. चला जाणून घेऊया अशा सरकारी योजनेबद्दल जी तुम्हाला …
Read More »जिओ ची भन्नाट स्कीम : तुम्ही स्वतःच बनवू शकता मोबाईल नंबर
जिओ ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. हे असे गिफ्ट आहे की, तुम्ही याचा विचारही करू शकत नाहीत. जिओ आपल्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:चा मोबाईल नंबर तयार करण्याची संधी देत आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, वाढदिवस किंवा कोणत्याही खास दिवसाची तारीख असलेला मोबाईल नंबर हवा असेल तर …
Read More »शेळी पालन व्यवसायातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण शेळी पालन शेतकऱ्याबरोबर महिला बचत गटासाठी ठरतोय वरदान
शेळी पालन महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, शेळी पालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच या भागातील कुटूंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. शेळी पालन करण्यासाठी जास्त जागेची व भांडवलाची गरज नसते. तसेच शेळी पालन हा व्यवसाय …
Read More »उर्फी जावेद व्हायरल व्हिडीओमुळे आली अडचणीत उर्फी जावेदने अटकेच्या भीतीने काढला देशातून पळ
उर्फी जावेद हिने मुंबई पोलिसांची बदनामी केल्या संदर्भात झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मात्र, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, उर्फीनं केवळ मुंबईतूनच नाहीतर चक्क देशातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा …
Read More »Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतात ६.४ तीव्रतेचा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सुदैवाने सध्या कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसोबतच उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४इतकी मोजली गेली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.३२ वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर …
Read More »
Marathi e-Batmya