Breaking News

मोहन भागवत यांचं मोठं विधान, हा हिंदूच देश, हिंदुंनीच मुस्लिमांचा सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाजारांच्या जीवनाचे आपण अनुकरण करावे, मात्र ते घोड्यावर बसण्याइतपत सोपे नाहीये

आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम नागपूर येथील संघाच्या मुख्य इमारतीमध्ये शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आरएसएस च्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं होत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर सूचक भाष्य केलं होत. देशात सर्व धर्म आणि पंथांचा …

Read More »

रावणाची या गावात केली जाते पूजा; या मागचं कारण घेऊया जाणून ? महाराष्ट्रातील या गावात देवांप्रमाणे रावणाची केली जाते पूजा

दसरा सण अत्यंत हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी आपण रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा पराभव करतो. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात याचं रावणाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच याठिकाणी रावणाला देवता समान पुजले जाते. ही प्रथा गेल्या अनेक काळापासून गावात चालत आलेली आहे. आज आपण याचं प्रथेविषयी माहिती …

Read More »

‘बिग बॉस सुरु असताना या स्पर्धकाला करण्यात आली अटक बिग बॉस शो सुरु असताना वन विभागाच्या अधिकाऱ्याने या स्पर्धकाला केली अटक

बिग बॉस’ या शोची लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरली असून ‘बिग बॉस’ शोमुळे स्पर्धकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस’च्या लोकप्रियतेमुळे बिग बॉस फक्त हिंदीतच नाही तर मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रसारित होतो. सध्या, हिंदी ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सुरु आहे. हिंदी ‘बिग …

Read More »

सणासुदीच्या काळात गृहकर्जावर मोठी बचत होणार सरकारकडून या पाच योजनांतर्गत अनुदान

तुम्हालाही सणासुदीच्या काळात तुमचे स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही गृहकर्जाची मदत घेऊ शकता. विशेषत: अशा वेळी जेव्हा भारत सरकार कर्जावर सबसिडी देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे तुमचे कर्जाचे ओझे कमी होऊ शकते आणि घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भारत सरकारने सणासुदीच्या …

Read More »

सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबरला उघडणार ३० नोव्हेंबर पर्यंत राहणार ऑफर

स्टेशनरी वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. आयपीओच्या माध्यमातून १९०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. ऑफर फॉर सेल हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या …

Read More »

अजित पवार यांनी स्पष्टच केले, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता… राज्यात जातीनिहाय जनगणना करा

ओबीसी समाजाला आणि अनुसूचित जाती-जमातीसह सध्या ६२ टक्के आरक्षण असून मराठा समाजाला उरलेल्या ३८ टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू आहे. मात्र, ओबीसीमधील आरक्षणाला धक्का न लावता आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर होते. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओबीसी जनगणनेला विरोध नाही… ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही

ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकार करतेय तरी काय? सरकार फक्त खोक्यात व्यस्त

राज्यातील अनेक घटक सध्या आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका;निकषांचे सावट दूर करा राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा

राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून राज्यावरील दुष्काळाचे, निकषांचे …

Read More »

आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचे मुंबईत मंथन आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो

शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो तळागाळात आर्थिक समृद्धी नेण्यासाठी याच ग्रंथातील विचार प्रेरक ठरतील या विचारासह मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “THE PROBLEM OF RUPEE ITS ORIGIN AND ITS SOLUTION” हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे बहुजन वंचित …

Read More »