विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तर वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मेट्रो स्लॅब दुर्घटनेची जबाबदारी विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर
वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री …
Read More »मुंबईत मेट्रोच्या पिलर्सचा भाग कोसळून अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी कारचे नुकसान, नुकसान आणि अपघाताची नुकसान भरपाई एमएमआरडीए देणार
मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा एक भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. या घटनेत जवळच्या कारचाही काही भाग खराब झाला. जॉन्सन अँड जॉन्सन कारखान्याबाहेर, गजबजलेल्या एलबीएस रोडवर दुपारी १२.२० च्या सुमारास हा अपघात झाला. बांधकामादरम्यान सिमेंटच्या रचनेचा एक भाग खाली पडला …
Read More »बांग्लादेशचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधीला मोदी यांना निमंत्रित करण्याची शक्यता बीएनपीला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीची लगबग सुरु
बांग्लादेशात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीला अर्थात बीएनपी पक्षाला सर्वोधिक जागा मिळाल्या. निवडणुकीतील पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बीएनपी पक्षाचे नेते तथा बांग्लादेशाचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, समारंभासाठी आशिया …
Read More »आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवरील सहा पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन ३ हजार ३० कोटी रूपये खर्चुन बांधला पूल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२६) आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील सहा पदरी पुलाचे उद्घाटन केले. ३,०३० कोटी रुपयांचा कुमार भास्कर वर्मा सेतू गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडेल. ईशान्येतील हा पहिला काढलेला प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) पूल आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी पुलावर फेरफटका मारला. यावेळी आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच स्टार्ट अपसाठी १० हजार कोटींचा निधी, उद्योगांना निधी केंद्र सरकारकडून प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली माहिती
शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२६) केंद्र सरकारने सांगितले की त्यांनी मोबाईल व्हेंचर कॅपिटल आणि डीप टेक, टेक-चालित नाविन्यपूर्ण उत्पादन स्टार्टअप्स आणि सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यातील उद्योगांना समर्थन देण्यासाठी १०,००० कोटी रुपयांच्या फंड ऑफ फंड्सला मंजुरी दिली आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत फंड ऑफ फंड्स (FoF) योजनेचा हा दुसरा भाग होता. पहिला २०१६ मध्ये …
Read More »अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर
ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच पममबीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्याला ज्या पद्धतीने अपमानास्पद रित्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्याच्या …
Read More »अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत ‘विजाभज’ आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योगासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य जपानच्या वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांच्या भेटी दरम्यान दिले आश्वासन
महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या …
Read More »कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन न केल्यास ५० हजार दंड
दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या लैगिक छळ प्रतिबंधासाठी ‘अंतर्गत समिती’ स्थापन करणे बंधनकारक असून, याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली. अंतर्गत समिती स्थापन न केल्यास संबंधित मालक किंवा प्रमुखांवर ५० हजार …
Read More »
Marathi e-Batmya