कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही. नवीन उद्योग, तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदींच्या या कृतीमुळे इटलीने पेट्रोल-डिझेलची जहाजे रोखल्याने इंधनाचा तुटवडा भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली
पंतप्रधान मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले ४ जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास ८०० टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून …
Read More »तीव्र उष्णतेच्या झळांच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि वायव्य भारतावर ढगं होतायत जमा
भारताचा मोठा भाग तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त असताना आणि रात्रीच्या वेळीही तापमान असामान्यपणे जास्त असताना, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या उपग्रह प्रतिमांमधून उत्तर भारताकडे एक मोठी पश्चिमी प्रणाली येत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे बहुप्रतिक्षित पावसाची आणि या भाजून काढणाऱ्या तापमानापासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. INSAT-3DS हवामान उपग्रहाने …
Read More »पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईड हमजा बुरहानची अज्ञाताकडून हत्या गृह मंत्रालयाकडून दहशतवादी म्हणून जाहिर
पाकिस्तानमध्ये पुन्हा अज्ञात व्यक्ती कार्यरत? २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील एका सूत्रधाराला, ज्यामध्ये ४० हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले. पुलवामाचा रहिवासी, ‘डॉक्टर’ म्हणून ओळखला जाणारा हमजा बुरहान याला २०२२ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. बुरहान, ज्याचे मूळ नाव …
Read More »कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय, बैल, गायी, म्हशीच्या कत्तलीच्या अधिसूचनेत हस्तक्षेप करण्यास नकार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने दाखल केली होती याचिका
पुढील आठवड्यातील ईद-उल-अझहाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने बैल, वळू, गायी, वासरे आणि म्हशींच्या कत्तलीवर निर्बंध घालणाऱ्या अलीकडील अधिसूचनेत हस्तक्षेप करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. १३ मे रोजीची अधिसूचना ही केवळ २०१८ मध्ये न्यायालयानेच दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुजॉय पॉल …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ संपन्न
यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्जाची रक्कम वाढतेय पण कर्ज खाती कमी शेती कर्ज वाटपाचा विषय बॅंकांनी गांभीर्याने हाताळावा
राज्यातील शेती, एमएसएमई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकांनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीयकृत बॅंकांनी व्यापक दृष्टिकोन ठेऊन शेती कर्ज व पिक कर्ज वाटप गांभिर्याने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय …
Read More »काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक सोशल इंजिनिअरिंग सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देत संघटनसृजन अभियानाला गती
काँग्रेस पक्षाने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करताना व्यापक सोशल इंजिनिअरिंगचा अवलंब केला आहे. सामाजिक समतोल, विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व, संघटनात्मक क्षमता आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय नेतृत्व या निकषांवर आधारित या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यातील जिल्हाध्यक्ष नियुक्ती प्रक्रिया अत्यंत व्यापक आणि संघटनात्मक पद्धतीने राबवली …
Read More »पोदार रुग्णालयातील आय.सी.यु. सुविधेबाबत आयोगाच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली 'मानवी हक्क आयोग केवळ कागदी वाघ आहे का?' : वरळीत संतप्त सवाल
वरळीतील पोदार रुग्णालयात तातडीने अद्ययावत ‘आय.सी.यु.’ विभाग सुरू करण्याच्या राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला दीड वर्ष उलटूनही प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या दिरंगाईविरोधात आणि आयोगाच्या आदेशांच्या निष्प्रभ अंमलबजावणीविरोधात ‘शांती वैभव बुद्ध विहार’ व ‘नवतरुण क्रीडा मंडळ’ या संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांना परखड पत्र लिहून …
Read More »मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार तीन ऐतिहासिक करारांमुळे राज्यातील युवकांना जागतिक दर्जाच्या संधी
नवीन युगातील उद्योग,व्यवसाय आणि कौशल्य विकासामध्ये दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य सहकार्यामुळे कोरियाचे उत्कृष्ट कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात येईल, ज्याचा थेट फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होणार आहे. या सांमज्यस कराराच्या माध्यमातून मूलभूत औद्योगिक कौशल्यांपासून ते उच्च-स्तरीय प्रगत कौशल्यांपर्यंत सर्व …
Read More »
Marathi e-Batmya