Breaking News

शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांबरोबर राज ठाकरेंवरील सर्व गुन्हे राज्य सरकार मागे घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह आणि विधी व न्याय विभागाकडून कार्य पध्दती निश्चिती सुरु

मुंबई : विशेष प्रतिनिधी तब्बल २६ वर्षानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या शिवसेनेने पक्षातील नेते आणि मंत्र्यावर असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून फक्त शिवसेनेच्याच नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले जात असल्याचा आरोप होवू नये यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य …

Read More »

नावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की ! पँथर मिलिंद भवार यांची सरकारच्या निर्णयावर वास्तवादी भाष्य

शहर-ग्रामीण भागत असलेल्या जातीवाचक वस्त्यांची नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने वास्तवादी परिस्थिती आणि त्यावर उपरोधिक पध्दतीने दोन गावकऱ्यांमधला काल्पनिक संवाद… ग्यानबा : म्हादबा…ऐकलंस कारं आपल्या मायबाप सरकारचा क्रांतिकारी फैसला..? म्हादबा : कनचा रं बबा … ग्यानबा : अरं, आतापास्तोवर आपल्या वस्तीला ‘म्हार …

Read More »

कोरोना : चार दिवसानंतर बाधित आणि मृतकांची संख्येत घट ४ हजार ९२२ नवे बाधित, ५ हजार ८३४ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसांपासून बाधितांची संख्या पाच हजारापेक्षा जास्त आढळून येत होती. तर मृतकांची नोंद तीन अंकी सातत्याने नोंदविली जात होती. मात्र त्यानंतर आज ५ व्या दिवशी बाधितांची संख्या ५ हजारापेक्षा कमी अर्थात ४ हजार ९२२ इतकी आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ तर …

Read More »

डॉ.आंबेडकरांची जमिन धारण योजना आणि आजचे उदासीन प्रशासन माजी मंत्री राजकुमार बडोले लिहित आहेत कर्मवीर गायकवाड सबलीकरण योजनेविषयक

भारतीय समाजव्यवस्थेत अनुसूचित जाती/जमाती याना जमिनी धारण करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुर्वीच्या काळी राजाची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या चाकरीबद्दल बक्षीस म्हणून जमीनी दिल्या जात असत. सन १८६० ते १८६२ या दरम्यान “इनाम कमीशन” ने चौकशी करून १) पाटील २) कुलकर्णी ३) सुतार ४) …

Read More »

काम सुरु असलेल्या या महामार्गाचा ६ कि.मी. प्रवास मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित केला समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा

अमरावती : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर  स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. विदर्भाच्या …

Read More »

मराठा आरक्षणावरील स्थगितीप्रश्नी या तारखेला होणार सुणावनी राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

मुंबई  : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील …

Read More »

राज्यात ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ …

Read More »

कोरोना : बाधित घटतायत जाणून घ्या कोणत्या शहर-जिल्ह्यात किती संख्या ५ हजार २२९ नवे बाधित, ६ हजार ७७६ बरे झाले तर १२७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळणविण्यात राज्य सरकार चांगल्यापैकी यशस्वी होताना दिसत असून दिवाळीनंतर विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. परंतु मागील १५ दिवसात बाधितांच्या संख्येवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे दिसून येत असून दैंनदिन ५ हजाराच्या जवळपास संख्या आढळून येत आहे. मागील २४ तासातही ५ …

Read More »

हैदराबादमध्ये भाजपाने केंद्रीय टीम आणूनही तिसऱ्या स्थानी टीआरएस प्रथम तर एमआयएम दुसऱ्या स्थानी

मुंबई : प्रतिनिधी हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेल्या भाजपाच्या पुढे जात टीआरएस ७१ जागांवर पुढे राहिली आहे., एआयएमआयएम ४३ आणि भाजपाची ३४ जागांवर घोडदौड सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वस्व पणाला लावलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. हैदराबाद महापालिकेच्या १५० जागांवर एकूण ११२२ उमेदवार रिंगणात आहेत. …

Read More »

पराभूत होवूनही भाजपाची शिवसेनेवर टीका शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील; शिवसेनेने आत्मचिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

मुबंई: प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत महाविकास आघाडीला चार, भाजपाला एक आणि अपक्ष एका जागेवर निवडूण आले. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होते. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र …

Read More »