Breaking News

राज्यातील रूग्णवाढीचा दर ११ दिवसांवरून १७ दिवसांवर २४८७ नवीन रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता. तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्केवर आला असून २ हजार ४८७ रूग्णांचे निदान झाले …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आरोग्य-शिक्षणाला प्राधान्य देत मिशन बिगीन अगेन तीन टप्यातील अनलॉकमधील जीवनाला सुरुवात

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६५ हजाराच्या घरात पोहोचली आहे. मात्र यापैकी २८ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले. तर ३४ हजार अॅक्टीव्ह केसेस असून यातील २४ हजार रूग्णांना लक्षणेच नाहीत. तर ८ ते ९ हजार ५०० रूग्णांपैकी १२०० रूग्ण गंभीर आहेत. तर २०० रूग्ण व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

डॉक्टर, नर्सेसनो पीपीई किट हवय, ही यादी बघा तुमच्या जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी एफडीएकडून जाहीर

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध करून देण्यात आले असून पीपीई किट उपलब्ध असलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जाहीर केली आहे. पीपीई किटची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात होण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे …

Read More »

प्रत्यक्ष अन्यथा ऑनलाईन शाळा जूनमध्येच सुरु झाल्या पाहिजे मुख्यमंत्र उध्दव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या …

Read More »

रेडझोनमधील योध्दा कोरोनावर मात करून परतला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी केली कोरोनावर मात

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य जनतेसह मंत्री माजी मंत्रीही त्रस्त झाले असतानाच राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नुकतेच या संकटावर यशस्वीरित्या मात करून बाहेर आले असून रेड झोनमध्ये असलेल्या या नेत्याच्या परतीचे चेंबरमध्ये काल उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात व विशेषतःदाटीवाटीचा भाग असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत …

Read More »

राज्य सरकारकडूनही तीन टप्प्यातील अनलॉक जाहीर : ३ जूनपासून सुरू होणार मुंबई-पुणेतील परिस्थिती लक्षात घेवून केंद्राचे नियम बदलले

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने काल तीन टप्प्यातील अनलॉकची मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानुसार केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे रात्रो ९ ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र मुंबई, पुणे येथील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता केंद्रांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्राने जारी …

Read More »

राज्यातील सर्व कार्यालये सुरु होणार पण या नियमांचे पालन करायचेय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोन महिन्याच्या दिर्घ लॉकडाऊनची सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर राज्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, महानगरपालिका, नगरपालिका, हॉस्पीटल्सची कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालये टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. ही कार्यालये जरी सुरु होणार असली त्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक जारी करण्यात आली असून त्या अनुषंगाने कार्यालयाचे कामकाज आणि कार्यपध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात …

Read More »

राज्यात तीन हजारच्या जवळपास रूग्ण तर ९९ जणांचा मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ३४ हजार ८८१ तर एकूण संख्या ६५ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्त २ हजार ९४० नव्या रूग्णांचे निदान झाले असून ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ८४ रूग्ण बरे होवून घरी गेले असून घरी जाणाऱ्यांची संख्या २८ हजारावर पोहोचली असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ६५ हजार १६८ वर पोहोचली आहे. तर मृतकांच्या संख्येने आतापर्यंत २१०० …

Read More »

तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. सवलती ८ जून पासून …

Read More »

बहुजन आघाडीला झाली अखेर वंचितांची आठवण झोपडपट्यांमध्ये ? अन्नधान्याची मदत

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिने राज्यात लॉकडाऊन लागू असताना अनेक गरिब, गरजू, स्थलांतरीत कामगार, राज्यातील परजिल्ह्यातील कामगारांनावर खऱ्या अर्थाने वंचित म्हणून जगण्याची वेळ आली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्त्ये दिसत नव्हते. अखेर लॉकडाऊनचा ४ था टप्पा संपत आल्यानंतर अन्न धान्याची वाटप करण्याचे काम सुरु केले. धारावी पाठोपाठ …

Read More »