Breaking News

राज्यातील महायुती सरकार ८ टक्के दराने २७ हजार कोटींचे कर्ज काढणार आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अर्धवट प्रकल्पासाठी कर्ज पण विभागाचा विरोध

लोकसभा निवडणूकानंतर आता जवळपास विविध निवडणूकांचा सपाटाच राज्यात सुरु झाला आहे. त्यातच आगामी दोन-तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मात्र विकासाचा बोलबाला करत केंद्रातील महाशक्ती सोबत गेले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या तिन्ही नेत्यांच्या पक्षाला …

Read More »

ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊसः २६.४२ मिमी बरसला सुर्या नदीला पूर, रात्रभराच्या हजेरीनंतर पुन्हा सकाळपासून पाऊसाची रिपरिप

महाराष्ट्रातील ठाणे आणि शेजारच्या पालघर जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच सकाळी ८.३० वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पालघरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला, खूप मुसळधार पावसाचा अंदाज होता, अधिकाऱ्यांनी सांगितले. पालघरमधील सूर्या नदीला पूर आल्याने मनोरमधील एक पूल पाण्याखाली गेला आणि वाडा आणि …

Read More »

शरद पवार यांची माहिती, मुख्यमंत्री शिंदे सोबत बैठक, काहीतरी अनुकूल व्हावे शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जानाई शिरसाई व पुरंदर उपसासिंचन योजना दुष्काळी भागाला न्याय देणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या योजनांच्या मान्यता त्या काळी माझ्या सहीने झाल्या आहेत. आता या योजनांची दुरूस्ती आणि विस्तारिकण करण्याची गरज आहे. वीज बिलांचा विषय आहे. या धोरणात्मक गोष्टी राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात. त्यावर ठोस उपायोजना करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे …

Read More »

केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय

देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …

Read More »

आरबीआयचा अहवाल, जीडीपी अपेक्षित राहण्याची शक्यता मात्र उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादकता कमी होण्याचे संकेत

आरबीआयच्या नवीनतम मासिक बुलेटिननुसार, जीडीपीच्या निर्मितीमध्ये स्ट्रक्चरल ब्रेक झाला आहे, पहिल्या तिमाहीत जीडीपी महामारीच्या सुरुवातीपासून इतर तिमाहींच्या तुलनेत काही प्रमाणात गती कमी होण्याची नोंद करत आहे. त्यामुळे, Q4 (जानेवारी-मार्च) मधील ७.८ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत काही प्रमाणात: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ऑगस्टच्या अखेरीस आपला अंदाज जारी करेल तेव्हा २०२३-२४ वास्तविक उत्पन्नात …

Read More »

या शहरांमध्ये व्हॉट्सअॅपवर आता खुशाल करा मेट्रोचे तिकीट पण ही सुविधा मुंबईतील मेट्रोसेवेसाठी सध्या लागू नाही

व्हॉट्सअॅप WhatsApp आपली AI चॅटबॉटवर चालणारी मेट्रो तिकीट बुकिंग सुविधेचा विस्तार नागपुरात करत आहे आणि प्रवाशांना त्यांची मेट्रो तिकीट कोठूनही आगाऊ बुक करण्याचा अधिक सोयीचा मार्ग आहे. या नवीन सेवेसह, नागपूर मेट्रो बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथील मेट्रो प्रणालींमध्ये सामील झाली आहे, ज्यांनी आधीच तिकीट बुकिंग आणि खरेदीसाठी …

Read More »

व्याजातून मिळणाऱ्या उत्पनावर कर सवलत द्या एसबीआय बँकेचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांचे मत

सरकारने व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर काही कर सवलत द्यावी. कारण त्यामुळे बँकांना त्यांच्या बचतीला चालना मिळण्यास मदत होईल, ज्याचा उपयोग प्रकल्पांना निधी देण्यासाठी केला जाऊ शकतो असे मत एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी व्यक्त केली. “अर्थसंकल्पात व्याजाच्या कमाईवरील कराच्या संदर्भात काही दिलासा दिला जाऊ शकतो, तर ते ठेवीदारांना प्रोत्साहन देईल. …

Read More »

केंद्र सरकारकडून १४ पिकांना एमएसपी जाहिर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी धान, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस या १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की मंत्रिमंडळाने १४ पिकांच्या खर्चाच्या तुलनेत किमान ५०% अधिक एमएसपी MSP मंजूर केला आहे. “आजच्या मंत्रिमंडळात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, पुछता है भारत म्हणणाऱ्यांना देश आता पुसून टाकतोय शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही

लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना उबाठा गटाने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आपल्या अध्यक्षीय …

Read More »

अभिनेता चिरंजीवीच्या माजी जावई सिरिश भारद्वाज यांचे निधन खासगी रूग्णालयात वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चिरंजीवी यांचे माजी जावई सिरिश भारद्वाज यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. फुफ्फुसाच्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अभिनेता श्री रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. त्याच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे कुटुंब आणि रुग्णालयाने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. …

Read More »