सरकारी स्कीम च्या माध्यमातून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सहजरित्या कोट्यधीश बनवू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा.तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल. चला जाणून घेऊया अशा सरकारी योजनेबद्दल जी तुम्हाला …
Read More »देशातील टॉप १० देणगीदारांच्या यादीत शिव नाडर टॉपवर रोज ५.६ कोटी दान केले
गेल्या आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक देणगी देणाऱ्या अब्जाधीशांची यादी जाहीर झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११९ श्रीमंत लोकांनी एकूण ८,४४५ कोटी रुपयांची देणगी दिली. देणगीचा हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५९ टक्के आणि तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत २०० टक्के जास्त आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२३ …
Read More »२ हजाराच्या नोटा थेट आरबीआय़ला पोस्टाने पाठवा पैसे तुमच्या बँक खात्यात येतील
आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यात अनेकांना अडचणी येत आहेत. बहुतांश लोकांना प्रादेशिक कार्यालयात जाता येत नाही. अशा लोकांसाठी आरबीआयने सांगितले की ते आरबीआयला भेट न देता २ हजार रुपयांच्या नोटा कशा बदलू शकतात. लोक त्यांच्या २ हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे …
Read More »सफारी इंडस्ट्रीजकडून बोनस शेअर्स आणि लाभांशांची घोषणा दिवाळीच्या तोंडावर गुंतवणूकदारांना लाभ
लगेज कंपनी सफारी इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर आणि लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सफारी इंडस्ट्रीजने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. निकाल जाहीर करताना कंपनीने बोनस शेअर्सही लाभांश देण्याची घोषणा केली. सफारी इंडस्ट्रीज प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर देणार आहे. याशिवाय कंपनीने २०२३-२४ या आर्थिक …
Read More »जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली केंद्रीय बँकांनी ९ महिन्यांत ८०० टन सोने खरेदी केले
चलनवाढ, जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरची सातत्याने होत असलेली मजबूती यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत विक्रमी ८०० टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत १४ टक्के अधिक सोने खरेदी …
Read More »मोदी सरकार मध्यमवर्गीयांसाठी ‘ही’ योजना आणण्याच्या तयारीत या योजनेचा मध्यमवर्गीयांना होणार मोठा फायदा
मोदी सरकार ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, शहरी भागातील मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. या वर्गासाठी सरकार एक नवी हाऊसिंग स्कीम लॉन्च करू शकते, असे मानले जात आहे. लोकांचे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करणे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे. हाऊसिंग स्कीमअंतर्गत व्याजदरावर मोठी …
Read More »आठच दिवसात राज्य सरकारकडून ५ हजार कोटी रूपयांचे पुन्हा कर्ज रोखे दहा वर्षे आणि ११ वर्षाचे अनुक्रमे प्रति २ हजार ५०० कोटींचे कर्जरोखे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीच्या जोरावर राज्यातील सरकार कायदेशीर की बेकायदेशीर या वादात आहे. या सरकारच्या अर्थनीतीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर चांगलीच गळती लागल्याचे दिसून येत असून आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी तब्बल ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज …
Read More »थायलंडला जाताय पण व्हिसा नाही, आता त्याची गरजच नाही थायलंड सरकारचा निर्णय
आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी थायलंडने भारत आणि तैवानच्या नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे. भारतीय १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ पर्यंत व्हिसाशिवाय थायलंडला भेट देऊ शकतात आणि तेथे ३० दिवस राहू शकतात. पर्यटन हंगामापूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे थायलंडमध्ये अधिक पर्यटक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. थाई सरकारचे …
Read More »व्होडाफोन आयडिया ला एचडीएफसी बँकेने दिला आधार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मदतीला धावून आली एचसीएफसी बँक
व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. बँकेनं परवाना शुल्क भरण्यासाठी आणि ५G स्पेक्ट्रमच्या देयकाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला २ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे. हे कर्ज दोन वर्षांसाठी असून ते सप्टेंबरच्या मध्यात टेलिकॉम कंपनीला देण्यात आलं होतं. एका मीडिया …
Read More »अबब… बेरोजगारीने गाठला सर्वोच्च उच्चांक दोन वर्षातील सर्वोच्च पातळीवर
या महिन्यात होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारसाठी एक वाईट बातमी आली आहे. खाजगी संशोधन संस्था सीएमआयईने दावा केला आहे की ऑक्टोंबर २०२३ मध्ये भारतात बेरोजगारी २ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. देशातील ग्रामीण भागात बेरोजगारी अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार, …
Read More »
Marathi e-Batmya