मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता …
Read More »वेबसीरीज आणि हे मोफत चित्रपट बघणे वेबसाईटवर टाळा सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात बरेच नागरिक इंटरनेटचा वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे . या मधील सायबर …
Read More »मुंबई ३ ते ४ शिफ्टमध्ये सुरु होणार ? राज्य सरकारकडून चाचपणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महानगरात जरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जास्त कालावधीसाठी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील सरकारी, खाजगी कार्यालये आणि उद्योग तीन ते चार शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात …
Read More »सरकारच्या नियमापेक्षा विपरीत नियम गृहनिर्माण संस्थांनो करू नका घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारू नका सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहन चालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन करत शासनाच्या नियमापेक्षा विपरीत नियम करू नये असा इशाराही …
Read More »थर्मल मीटर-पल्स ऑक्सीमीटर तपासणी झाल्यावरच कार्यालयात प्रवेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून नवी नियमावली जारी
मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून त्यापासून मंत्रालयातील अनेक विभागाचे कर्मचारी-अधिकारी अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे या आजाराची वेळीच लागण लक्षात यावी या उद्देशाने मंत्रालयातील आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची थर्मल मीटर आणि पल्स ऑक्सीमीटरची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या चाचणीत कर्मचारी-अधिकारी नॉर्मल निघाला …
Read More »व्यायामशाळा आणि केशकर्तनालये पुढच्या आठवड्यापासून सुरू मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर शेख यांनी ही माहिती दिली. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत …
Read More »नागरिकांनो सावधान ! चीनी हॅकर्स सक्रिय सायबर विभागाचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे बालासिंग राजपूत यांनी केले. चीनच्या हॅकर्सनी २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट …
Read More »उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदल्या कोरोनाग्रस्तांची वाढत्या संख्येमुळे सरकारकडून बदल्या
मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहराबरोबर उपनगरातील नवी मुंबई, मीरा भांईदर आणि उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर या ठिकाणच्या तिन्ही महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.विजय राठोड यांची …
Read More »मुबईसह राज्यात गणेशोत्सव साजरा होणार मात्र मिरवणूका नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत साधेपणाची चौकट …
Read More »पत्रकारतेतील दिनू रणदिवे नामक धडाडीचा आवाज बंद झाला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील नामवंत आणि आदराने नाव घेणाऱ्यांच्या पत्रकारांच्या यादीतील ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. पत्रकारातेतील निवृत्तीनंतरही अनेक अन्यायकारक घटनांना आपल्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारी वृत्तीने आवाज फोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी नेहमीच दलित, वंचित, उपेक्षितांच्या आवाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. …
Read More »
Marathi e-Batmya