मुंबईः प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी अखेर आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या संपूर्ण निकालपत्र तयार झाल्यानंतर या तिघांना तुरुंगातून सोडण्यात येणार असून शक्य झाल्यास आज रात्रीच किंवा उद्या दिवसभरात या तिघांना सोडण्यात येईल असे सांगण्यात येईल. यासंदर्भात आर्यन खान याचे वकील मुकूल …
Read More »कोणताही त्रास आणि अडथळ्याविना प्रवास करणे मुंबईत शक्य होणार सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरच विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष …
Read More »आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …
Read More »शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीची २० दिवस सुट्टी शिक्षण विभागाकडून आदेश जारी
मुंबईः प्रतिनिधी मागील जवळपास वर्ष-दिडवर्षापासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरु होत असताना नेमका दिवाळीचा सण आल्याने दिवाळीची सुट्टी किती दिवस द्यायची यावरून शिक्षण विभाग संभ्रमात होते. मात्र आज अखेर मुंबईतील शिक्षण विभागाने एक पत्रक काढत राज्यातील शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना २० दिवसांची सुट्टी जाहीर केली. १ …
Read More »वानखेडेंना न्यायालयाने सांगितले, काय सांगायचंय ते उच्च न्यायालयात सांगा याचिका फेटाळलीः अडचणीत वाढ
मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणी प्रभाकर सैल यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समीर वानखेडे यांनी सैल याचे आरोप ग्राह्य धरू नये याकरीता सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याप्रकरणी मुबंई पोलिसांच्या कारवाई …
Read More »गौप्यस्फोटानंतर ३ वेळा पत्रकार परिषद रद्द करून एनसीबीचे अखेर पत्रक जाहिर सैलने केलेले सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळले
मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान अंमली पदार्थ केसमधील एक पंच आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेला के.पी.गोसावी याचा वैयक्तिक अंगरक्षक प्रभाकर सैल यांने आज एका व्हिडिओ आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे या प्रकरणी गौप्यस्फोट करत अनेक आरोप केले. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीची संपूर्ण कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आली. या गौप्यस्फोटानंतर जवळपास एनसीबीने …
Read More »आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर सैलचा गौप्यस्फोट: शाहरूखकडे मागितली खंडणी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्राद्वारे केला गौप्यस्फोट-जीवाला धोका असल्याने दिली कबुली
मुंबई : प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्जप्रकरणात आणखी एका नव्या ट्विस्टची आज भर पडली असून या प्रकरणातील पंच के.पी.गोसावी याचा बॉ़डीगार्ड आणि १८ व्या नंबरचा पंच प्रभाकर सैल यांने आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रूपये मागितले गेले पण १८ कोटीवर ही डील फायनल झाल्याचे सांगत त्यातील …
Read More »केंद्राच्या आणि रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाला हा निर्णय केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतील प्रकल्पांचा आढावा
मुंबई : प्रतिनिधी शहरातील विविध भागात असलेल्या केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुर्नवसन प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र राज्य सरकारच्या मालकीच्या अर्थात महसूली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांबाबत मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील सूचनांना मुख्यमंत्र्यानी …
Read More »मुख्यमंत्र्यांचे निर्देश, “कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश
मुंबई : प्रतिनिधी अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे …
Read More »समीर खान यांच्यावर एनसीबीने केलेल्या कारवाईवर कोर्टाचे प्रश्नचिन्ह एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला …
Read More »
Marathi e-Batmya