राजकारण

वर्षा गायकवाड यांची टीका, साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेला सत्तेचा माज साईभक्तांना मोफत प्रसाद लाखो भक्तांच्या दानाच्या पैशातून; सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही

शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेने …

Read More »

डॉ सुजय विखे-पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी… अन्नदान संस्थानने बंद करावे

भाजपाचे माजी खासदार तथा विद्यमान मंत्री डॉ राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे-पाटील यांनी आज शिर्डीत येणाऱ्या भक्तांच्या अनुंगाने उद्देशाने संपूर्ण देशात सध्या फुकट जेवण वाटप केले जात आहे. त्यात आता महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ सुजय विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

मुख्यमंत्री आतिशी सिंग यांच्यावर भाजपाचे रमेश बिधुरी यांची आक्षेपार्ह टीका आतिशी सिंग यांनी वडील बदलले

कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची वैयक्तिक खिल्ली उडवल्यानंतर त्यांनी “तिने वडील बदलले” असा दावा केल्याने आणखी एक वाद निर्माण झाला. राष्ट्रीय राजधानीत एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना रमेश बिधुरी म्हणाली, “आतीशी, जी मार्लेना होती, ती आता सिंग आहे. तिने तिचे वडील देखील …

Read More »

भाजपाचे रमेश बिधुरी यांचे प्रियांका गांधी-वड्रा यांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह विधान काँग्रेसकडून रमेश बिधुरी यांच्यावर टीकेचा भडीमार

दिल्लीच्या कालकाजी येथील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यास येथील रस्ते काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करू असे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले आहे. “लालू यादव यांनी एकेकाळी प्रसिद्ध असा दावा केला होता की ते बिहारचे रस्ते …

Read More »

आदिवासी समाजातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण

आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातावरण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे यास अधिक वेग देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाला डिवचले, जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना… नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे आपवर टीकास्त्र, मुख्यमंत्री निवासस्थान म्हणजे शीशमहल कॅगच्या अहवालाचा आधार घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कॅगच्या अहवालाचा देत आम आदमी पक्षावर (आप) फक्त ‘शीश महल’ अर्थात मुख्यमंत्री निवासस्थावर केलेला खर्चावर टीका करत अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी भाजपाचे नाव, आणि काहीतरी ते आप AAP च्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असा आरोप केला. दिल्लीतील रोहिणी येथील …

Read More »

दादाजी भुसे यांचे आवाहन, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी योगदान द्यावे चर्चा सत्रात केले आवाहन

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद …

Read More »

देशमुख यांच्या मारेकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य…मारेकरी गुजरातमध्ये काही दिवस मंदिराच्या आश्रमात लपले होते

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला, परंतु या महिनाभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच देशमुख यांच्या सगळ्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. तसेच त्या मोर्चांमधील आक्रमक भाषणांवरून आणि महायुतीतील …

Read More »

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुलगी वैभवी देशमुख यांचा सवाल एक महिना झाला तरी अद्याप न्याय नाही

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात सामाजिक आणि राजकिय स्तरावर चांगलेच उमटायला लागले आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबिंयाबरोबर सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या हत्या प्रकरणातील संशयित …

Read More »