महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत महायुतीतील घटक पक्षांना मिळाले. मात्र या निवडणूकीत ईव्हीएम मशिन्सचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात लोकांमध्येही चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कालपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात आणि देशातील लोकशाही प्रणाली वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाचे आंदोलन सुरु केले. या …
Read More »शरद पवार यांची पहिल्यांदाच जाहिर भूमिका, वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढावांच्या ईव्हीएम EVM विरोधातील आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा
राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबर महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार …
Read More »गृहमंत्री पदावर वरून भाजपा आणि शिंदे शिवसेनेत वाद, दोघांचाही दावा तर भाजपा म्हणते, प्रसारमाध्यमात बोलून सरकार स्थापन होत नाही
राज्यात संशयातीत बहुमत मिळवत सत्तेत विराजमान होण्याच्या महायुतीच्या स्वप्नांना आता महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांच्या अपेक्षांना मुठमाती आणि भाजपाची अरेरावी सहकार्यांवर लादण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे आता हळहळू स्पष्ट आहे. राज्यातील विधानसभा निवडणूकीचे संशयातीत बहुमतानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्यात एकप्रकारचा सुप्त संघर्ष सुरु झाला. …
Read More »आमदार रईस शेख यांचा आरोप, अल्पसंख्याक विरोधी सरकार वक्फ मंडळाच्या १० कोटी निधीचा निर्णय मागे
अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …
Read More »एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला दिलेला निधी देवेंद्र फडणवीसांकडून अखेर रद्द राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलेला निधी चुकीचा म्हणून अखेर रद्द
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने विविध समाजघटकांना खुष करण्याचा सपाटाचा लावला होता. त्यावेळी शेवटच्या दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला १० कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच वक्फ बोर्डाशी संबधित एका …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट दरे गावात व्हाया मुंबई मंत्रिपद वाटपाची बैठक पुढे ढकलली
विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुतीतील मुख्यमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात नाराजी नाट्य सुरु झाले आहे. त्यातच काल रात्री नवी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचे नाव अंतिम करण्यात न आल्याने काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे सांगण्यात येत असून नवी …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत जिल्हाधिकाऱ्यांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता …
Read More »नाना पटोले यांची मागणी, वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या …
Read More »महाराष्ट्रातील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उबाठा स्वबळावर? स्वबळावर निवडणूका लढविण्याची भूमिका
केंद्रात स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या राजकिय भूमिकेच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत चांगल्यापैकी यश मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पराभवाची नामुष्की स्विकारावी लागली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाकडून …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राज्यातील महायुतीचा सत्ता फॉर्म्युला ठरला… दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असाच फॉर्म्युला
राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळवलेल्या महायुतीतील सत्ता स्थापनेच्या अंतर्गत घडामोडीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. त्यातच निवडणूकीचे संशयातीत निकाल लागून चार-पाच दिवस झाले तरी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार महायुतीतील घटक पक्षांना कोणती खाते देणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसह राजकिय वर्तुळात …
Read More »
Marathi e-Batmya