यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी सांगितले की, भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था “मृत” झाल्याच्या दाव्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी असताना, केअर स्टारमर यांनी भारताची विकासगाथा उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट केले, कारण भारत अलीकडेच जपानला …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित
आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पंतप्रधानांनी भाषणात अतिवृष्टी आणि पुराबाबत चकार शब्द काढला नाही नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही!
महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोंबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पहिल्या टप्प्याचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबर रोजी ₹१९,६४७ कोटी रुपयांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील, जे भारताच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवेल. ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून विकसित केलेले, एनएमआयए NMIA हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) पूरक असणारे मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले …
Read More »यूकेचे पंतप्रधान केअर स्टारमर लवकरच भारत भेटीवर भारतात ८ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान येणार
यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी भारताचा दौरा करतील, ज्याचा उद्देश व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षेमध्ये सहकार्य वाढवणे आहे. ही भेट मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ च्या बरोबरीने होईल, जिथे स्टारमर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या धोरणांमुळे बदलत्या जागतिक आर्थिक परिदृश्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव राज्यातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचादेखील लवकरच नामविस्तार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची …
Read More »एकनाथ शिंदे यांचा पलटवार, कधी छदाम तरी दिला का, आम्ही देणेकरी आहोत विचार बाळासाहेबांचे आणि स्तुती भाजपाच्या मोदी यांची
शिवसेना उबाठाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार म्हंटल्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे दसरा मेळावा घेणार अशी चर्चा सुरु झाली. आधी शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा वरळीच्या डोममध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नंतर ऐनवेळी हा दसरा मेळावा गोरेगांव मधील नेस्कोच्या मोठ्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. त्यामुळे शिंदे यांचे …
Read More »भरपावसात उद्धव ठाकरे यांची टीका, वाघाचं कातडं पाघंरणाऱ्या गाढवाची गोष्ट माहित आहे का ? अमित शाहचे जोडे त्यांनाच लखलाभ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपावर टीका
शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. परंतु संध्याकाळपासून अचानकच कधी पाऊस तर कधी ऊन असे निसर्गाचे चित्र पाह्यला मिळत. त्यातच पाऊस सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते मंचावर उपस्थित होते. या भरपावसातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमाम शिवसैनिकांना दसऱ्याच्या सुरुवात केली. उद्धव ठाकरे …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल,भारतातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला कोलिंबियाच्या ईआयए विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना केला हल्लाबोल
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे प्रतिपादन केले. कोलंबियाच्या ईआयए EIA विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना, राहुल गांधी यांनी “रचनात्मक त्रुटी” या मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि …
Read More »आरएसएसची १०० री सांस्कृतिक खात्याकडून साजरीः संघावर टपाल तिकीट आणि १०० नाणे प्रकाशित पंतप्रधान मोदींकडून पुन्हा स्वांतत्र्य लढ्यात संघाचा सहभाग
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला १०० री पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक खात्याने आयोजित करत १०० री साजरी केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास करून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर विशेष टपालाचे प्रकाशन करत १०० रूपयांचे नाणे आणि त्यावर संघाच्या भारतमातेचा लोगोही छापण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्र …
Read More »
Marathi e-Batmya