शनिवारी (११ मे २०२५) रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जाहीर झालेल्या युद्धबंदीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्वपक्षियांबरोबर सामायिक करावी असे आवाहन करत पुढील वाटचालींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही यावेळी विरोधकांनी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, वॉशिंग्टन डी.सी. कडून झालेल्या “अभूतपूर्व घोषणा” लक्षात …
Read More »परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, कतारचा भारताला पाठिंबा फोनवरून पंतप्रधान मोदी यांच्याशी केली चर्चा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कतारने भारताला पाठिंबा दिला आहे, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एका फोन कॉलमध्ये, कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी भारतातील लोकांशी एकता व्यक्त केली आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज पंतप्रधान …
Read More »पंतप्रधान मोदी यांची अजित डोवाल, गोविंद मोहन यांच्यासोबत आढावा बैठक भारत-पाकिस्तान मधील वाढत्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पर्यायांचा आढावा घेणे सुरू ठेवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासोबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेतला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान मोदींनी देशाच्या उच्च संरक्षण …
Read More »अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद सर्वात मोठा धोका दहशतवादाविरूद्ध ठोस आणि निर्णयाक कारवाई
गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आणि दहशतवाद हा “मानवतेसाठी सर्वात मोठा धोका” असल्याचे म्हटले. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान …
Read More »विझिंजम बंदराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रांत्रिय आणि केंद्रीय राजकारण विझिंजम बंदर उभारणीत अदानी पोर्टचा सहभाग
शुक्रवार (२ मे २०२५) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे अधिकृत उद्घाटन केले तेव्हा राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणाचे दर्शन घडले. ही सुविधा राष्ट्राला समर्पित करणारे मोदी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर तिरकस टीका केली. त्यांनी असे पाहिले की, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि खासदार शशी थरूर हे दोन प्रमुख …
Read More »पंतप्रधान मोदींची आता पाकिस्तानऐवजी देशांतर्गत विरोधकांवर टीका, अनेकांची झोप उडेल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या उपस्थितीवरून विरोधकांवर टीका
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला आता १० दिवसांचा कालावधी लोटला तरी दहशतवाद्यांची जमिन आणि त्यांना कठोरात कठोर शासन देणार असल्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे केली होती. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान असलेला १९६० चा सिंधू नदी करारा …
Read More »अश्विनी वैष्णव यांची ग्वाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन पंतप्रधान मोदी यांची आशा, भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल
भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार …
Read More »जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय
लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …
Read More »वेव्हजचे उद्घाटन करत पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारताची ऑरेंज अर्थव्यवस्था बनतेय जगासाठी कंटेट निर्माण करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१ मे २०२५) मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी भारतातील चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटी आणि इतर कंटेंट निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी भारतात बनवलेल्या कंटेंटबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी कंटेंट निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल विस्तृतपणे सांगितले. पंतप्रधान मोदींनी नजीकच्या …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जण – बहुतेक नागरिक – मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. नवी दिल्ली येथील …
Read More »
Marathi e-Batmya