जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते …
Read More »पंतप्रधान मोदी मन की बात म्हणाले की, जो राग भारतीयांच्या मनात तोच राग जगात पहलगाम दशतवाद्यांना कठोरात कठोर उत्तर देणार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ एप्रिल २०२५) त्यांच्या मासिक रेडिओ भाषणात ‘मन की बात’ मध्ये सांगितले. तीव्र दुःख व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुखावले आहे. “प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल तीव्र …
Read More »बिलावल भुट्टो-झरदारी यांची दर्पोक्ती, सिंधू नदी आमचीच, एकतर पाणी नाहीतर रक्त वाहील भारताने सिंधू नदी करार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी दिला इशारा
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत सर्व व्हिसा रद्द केले. तसेच वाघा आणि अट्टारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पीपीपी पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईला पाकिस्तानचेही प्रत्युत्तर वाघा सीमा बंद, सार्क व्हिसा निलंबित, हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय जाहिर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी राजनैतिक कारवाई सुरू केल्यानंतर एका दिवसानंतर, इस्लामाबादने वाघा सीमा बंद करणे, भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा निलंबित करणे आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करणे यासह अनेक प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची घोषणा केली आहे. सिमला कराराचा उल्लेख करून, इस्लामाबादने म्हटले आहे …
Read More »बिहारमधून पंतप्रधान मोदी यांचा इशारा, दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मधुबनी येथील जाहिर सभेत बोलताना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर बिहार मधील मधुबनी येथे आयोजित एका जाहिर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना, या हल्ल्यामागील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलत होते. यावेळी …
Read More »अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स कुटुंबियांसह भारतात दाखल आयटीसी मौर्य शेरटॉनमध्ये उतरले, अक्षरधाम मंदिराला भेट, आग्र्याच्या ताल महल लाही देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांच्याशी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांची तीन मुले – इवान, विवेक आणि मिराबेल होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर करांच्या संकटापासून बचाव करण्यासाठी भारताने व्यापार करार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मोदीजी, सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद व अशोभनीय
संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल काँग्रेस …
Read More »पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पी चिदंबरम यांचे प्रत्युत्तर, प्रथम वर्षाचा विद्यार्थीही स्पष्ट सांगेल तामीळनाडूला मागील १० वर्षात सर्वाधिक निधी दिल्याचा दावा मोदी यांनी केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला. त्यांच्या दाव्याला विरोध करताना, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की, निधी वाटपातील वार्षिक वाढ ही सामान्य प्रक्रियेचा भाग आहे आणि हे मूलभूत ज्ञान आहे, जे प्रथम वर्षाचा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाबंन पुलाचे उद्घाटन भाषेचा अभिमान असेल तर तामिळ मध्ये सही करा मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना टोला
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर सध्या सुरू असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांना तामिळनाडूच्या नेत्यांकडून अनेक पत्रे येत असली तरी त्यांच्यापैकी कोणाचीही तामिळमध्ये स्वाक्षरी नाही. जर त्यांना त्यांच्या भाषेचा खरोखर अभिमान असेल तर त्यांनी किमान तामिळ भाषेत त्यांच्या नावावर सही करावी, असे आव्हानही यावेळी दिले. पंतप्रधान …
Read More »
Marathi e-Batmya