बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले. …
Read More »राहुल गांधी यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून विरुधार्थी मते व्यक्त अमेरिका-इस्रायल आणि इराण दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावरून केली होती टीका
ऑपरेशन सिंदूर, इराणमधील युद्ध आणि एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसते. कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मध्यपूर्वेतील युद्ध आणि भारतातील इंधन पुरवठ्याच्या परिस्थितीला हाताळण्याच्या मोदी सरकारच्या पद्धतीवर राहुल गांधींपेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल …
Read More »राघव चड्ढा यांचा त्यांच्याच आप नेत्यांना इशारा, ‘घायल हूँ, इसलिये घातक हूँ आप नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवरून दिला इशारा
राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील उपनेतेपदावरून हटवले होते. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राघव चड्ढा यांनी आपल्यावरील तीन प्रमुख आरोपांना उत्तर दिले. खोट्या दाव्यांना काही प्रमाणात विश्वासार्हता मिळण्यापूर्वीच आपल्याला बोलावे लागले, असे ते म्हणाले. शुक्रवारी ‘आप’ने …
Read More »राघव चड्ढा यांचा प्रश्न आम आदमी पक्षातला मात्र भाजपाने घेतली बाजू भाजपाचे नेते राघव चड्ढा यांच्या बाजूने
आम आदमी पार्टीने आपलेच नेते राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून, पक्षाच्या नेत्यांनी पंजाबच्या खासदारावर टीका करणारे व्हिडिओ शेअर केले आहेत. परवापर्यंत, एकेकाळचे अरविंद केजरीवाल यांचे लाडके असलेले चड्ढा, ‘खरे मुद्दे’ मांडत नसल्याचा आरोप करत ‘आप’ने त्यांना उपनेतेपदावरून काढून टाकण्यापूर्वी राज्यसभेत ‘सर्वसामान्य माणसाचे प्रश्न’ मांडत होते. राघव चड्ढा आता …
Read More »केशव उपाध्ये यांची माहिती, भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री सहभागी होणार
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन पालकमंत्री म्हणून घेतलेल्या बैठकीत दिली माहिती
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. नवी मुंबई येथे …
Read More »केरळमधील जनतेसाठी भाजपा-एनडीएकडून ओनम आणि ख्रिसमससाठी दोन सिलिंडर मोफत एनडीएच्या जाहिरनामा आज जाहिर
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय टेनिस दिग्गज लिएंडर पेस यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) भाजपमध्ये प्रवेश केला, असे पक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लिएंडर पेस यांनी पक्षात प्रवेश केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) आरोप केला की, …
Read More »शशिकांत शिंदे यांची हमी, ऑपरेशन तुतारी होणार नाही याची हमी सरकारला शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही
अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नुकसानीची भरपाई सरकारकडून अजूनही मिळाली नाही,केंद्राकडून इतर राज्यांना मदत झाली आपल्य राज्याला मदत मिळाली नाही, राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही, हे आम्हाला सभागृहात दिलेल्या उत्तरातून समजले आहे, एकही मंत्री अवकाळी पाऊस जिथं झाला तिथं गेले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले… इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातून राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, यासोबतच तालुका, मंडल स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी …
Read More »
Marathi e-Batmya