Tag Archives: केरळ

पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातसह या राज्यात कामाच्या बाबत कोणती गोष्ट समान ? कामगारांना किमान ७० तास करावे लागते, सुट्टीच्या दिवशीही काम

कामाच्या आठवड्याच्या इष्टतम लांबीभोवतीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताच्या कार्य संस्कृतीत बदल करण्याची गरज असल्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांनंतर अलीकडेच त्याला वेग आला. तरुण कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्यास तयार असले पाहिजे या मूर्ती यांच्या सूचनेमुळे उद्योगात वाद निर्माण झाला. नंतर, एल अँड …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट

देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …

Read More »

उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, लैंगिक हेतूने केलेले कोणतेही कृत्य ‘लैंगिक अत्याचार’ दोषमुक्तीची आरोपीची याचिका फेटाळली

लैंगिक हेतूने केलेले कोणतेही कृत्य ‘लैंगिक अत्याचार’ असेच समजले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकतेच केरळ उच्च न्यायालयाने दिला आणि पोक्सो कायद्यातर्गंत दाखल गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. पीडितासोबत प्रत्यक्ष शारीरिक संबंध प्रस्थापित केले नसले तरीही लैंगिक हेतूने केलेले कोणतेही लैंगिक कृत्य हे लैंगिक अत्याचारच समजला जाईल, या कनिष्ठ न्यायालयाच्या निरीक्षणाशी …

Read More »

प्रियंका गांधी-वड्रा यांचा आरोप, पंतप्रधान मोदींचे सरकार केवळ श्रीमंत उद्योपतींसाठी काम करतय तर राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती प्रियांका गांधी यांच्या रूपाने सर्वोत्तम खासदार वायनाडला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळ मधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली. या जागेसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी-वड्रा यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून नवीन हरिदास महिला उमेदवाराची घोषणा केली. पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी वायनाड येथे एका जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

केरळातील नवे आंतरराष्ट्रीय विझिंजम बंदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिपमेंट आणि कार्गो जहाजासाठीचे अवाढ्व्य बंदर

मदरशिप, सॅन फर्नांडो – केरळच्या विझिंजम बंदरावर – Maersk द्वारे संचालित ३००-मीटर लांबीचे कंटेनर जहाजांच्या बर्थिंगसह, एका नव्या बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात भारताचे नाव स्वतंत्ररित्या घेतले जाऊ शकते. तज्ञांना वाटते की देशाचे पहिले अर्ध-स्वयंचलित खोल समुद्र बंदर दक्षिणपूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांच्यातील …

Read More »

अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …

Read More »

पुढील २४ तासात मान्सूनच्या आगमणासाठी परिस्थिती अनुकूल मात्र कोकण, मराठवाड्यात पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरण राहणार

देशातील नैऋत्य मौसमी वाऱ्याच्या परिस्थितीत कोणताही आज बदल झाला नसल्याने आणि मालदीव व दक्षिण अरबी समुद्रातील वाऱ्यांमधून नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात केरळात मान्सून दाखल होण्यास वातावरण अनुकूल असल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दुपारी दिली. त्यामुळे आधीच वातावरणातील उष्म्यामुळे आणि उष्णतेच्या लाटांमुळे कासावीस झालेल्या …

Read More »

३१ मे ला मान्सूनचे भारतात आगमन भारतीय हवामान खात्याचा माहिती

भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी सांगितले की मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, जो मुख्य भूभागातील १ जूनच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापेक्षा एक दिवस आधी आहे. आयएमडीने असेही म्हटले आहे की नैऋत्य मान्सून १९ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर …

Read More »

निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात दावा, ती माहिती खोटी

नुकतेच केरळमधील लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने ईव्हीएम मशिन्सचा मॉक पोल घेण्यात आला. त्यात निवडणूक आयोगाच्या ईव्हिएम मशिन्समध्ये मॉक पोल घेण्यात आला, त्यावेळी भाजपाला एक मत जास्तीचे पडल्याचे वृत्त बाहेर आले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस पाठविण्यात आली. त्या याचिकेवर उत्तर देताना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान …

Read More »