कैलास मानसरोवरची यात्रा स्थगित केल्यानंतर पाच वर्षांनी, भारत या वर्षी जूनपासून पुन्हा यात्रा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (२६ एप्रिल २०२५) यात्रेकरूंकडून अर्ज मागवले. ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा करून परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यात ७५० यात्रेकरूंना सहभागी होण्याची परवानगी असेल. “या वर्षी, ५० …
Read More »साडेचार वर्षानंतर भारत- चीनमध्ये सहमती सीमा रेषेवरील पेट्रोलिंग साठी आणि सिमा रेषेवर पासून माघार
भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या साडेचार वर्षानंतर, नवी दिल्ली आणि बीजिंग यांनी सीमेवर तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली आहे जिथे दोन्ही बाजूंना ५०,००० ते ६०,००० सैन्य तैनात आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी दिली. भारतीय आणि चिनी राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटी विविध मंचांवर एकमेकांच्या जवळच्या संपर्कात आहेत आणि …
Read More »माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट
माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. नटवर सिंह हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या …
Read More »विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा बांग्लादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि परतीसाठी उपाययोजना
बांग्लादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पाऊले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. बांग्लादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत …
Read More »परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती, लडाख आणि जम्मू काश्मीर भारताचा भाग चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनावर भूमिका
भारताने गुरुवारी चीन आणि पाकिस्तानच्या ताज्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीरचे “अनावश्यक” संदर्भ नाकारले आणि केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग “आहे, आहेत आणि नेहमीच राहतील” असे ठासून सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ७ जून रोजी बीजिंगमध्ये संयुक्त निवेदन जारी करण्यात …
Read More »प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी त्यांच्या जर्मनी दौऱ्यासाठी राजकीय मंजुरी घेतली नाही. साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “उक्त खासदाराच्या जर्मनीच्या प्रवासासंदर्भात MEA कडून कोणतीही राजकीय मंजुरी मागितली गेली नाही किंवा जारी केली …
Read More »परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा
परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …
Read More »अखेर कतार न्यायालयाने शिक्षेच्या विरोधातील स्विकारली भारताची याचिका
साधारणतः महिनाभरापूर्वी कतारमधील भारतीय माजी नौसैनिकांना हेरगिरी आणि देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र भारत सरकारकडून त्यावर अधिकृतरित्या काहीच सांगण्यात येत नव्हते. अखेर नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या दबावामुळे आणि प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे भारत सरकारकडून फाशीच्या शिक्षेविरोधात कतार न्यायालयात दाखल केलेली याचिका दाखल करून घेतली. वास्तविक पाहता कतार आणि भारत सरकारबरोबर …
Read More »
Marathi e-Batmya