देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या …
Read More »अमित शाह यांची घोषणा, सहकारी तत्वावर राष्ट्रीय टॅक्सी चालवणार चालक मालक थेट नफ्यात, नफाही हस्तांतरित करणार, ऑगस्ट महिन्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन
देशातील पहिल्या त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात केले जाईल. भारत सरकारने या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी विधेयक मंजूर केले आहे. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, सहकार तत्वावर राष्ट्रीय टॅक्सीची स्थापन केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक चालक टॅक्सीचा मालक असेल आणि नफा थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. लवकरच सहकारी …
Read More »जातीय जणगणनेची अखेर तारीख ठरली, केंद्र सरकारकडून अखेर अधिसूचना जाहिर दोन टप्प्यात होणार जनगणना
मागील वर्षी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकार आणि भाजपाला ठणकावून सांगत आम्ही याच सभागृहात जातीय जणगणना करायला भाग पाडू असे आव्हान दिले. त्यानंतर अधिवेशानंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातीय जणगणना करणार असल्याची घोषणा केली. परंतु आता बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील …
Read More »अमित शाह यांची घोषणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल मध्ये २०२५ मध्ये सरकार स्थापन करणार भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचा कार्यकर्त्यांसमोर केला विश्वास
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ८ जून २०२५ असे प्रतिपादन केले की एनडीए तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल. द्रमुकच्या भ्रष्ट राजवटीचा तामिळनाडूतील गरीब, महिला आणि मुलांवर परिणाम झाला आहे, असा आरोप शाह यांनी केला आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील द्रविड पक्षाच्या सरकारला सत्तेच्या खुर्च्यावरून उलथवून टाकण्याचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? निवडणूक आयोग गप्प का?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख …
Read More »छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्विकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या “छत्रपती …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न
राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …
Read More »अमित शाह यांचे आश्वासन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल
कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …
Read More »गृह मंत्रालयाचे आदेश, सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिलचा सराव करवून घ्या नागरिकांना बचावाचे आणि नागरी संरक्षणासाठीही करा
गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गृह मंत्रालयाने (एमएचए) अनेक राज्यांना ७ मे (बुधवार) रोजी प्रभावी नागरी संरक्षणासाठी अर्थात मॉक ड्रिलचा सराव करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल सरावा दरम्यान, हवाई हल्ल्याचे इशारा देणारे सायरन सक्रिय …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, गृहमंत्र्यांची भूमिका समंज्यसपणाची समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी मांडली भूमिका
पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असे वक्तव्य केले. तसेच या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णयही घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी भूमिका स्पष्ट …
Read More »
Marathi e-Batmya