भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला. परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपाची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपाची काळी नजर आहे. परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार, असा विश्वास काँग्रेस …
Read More »अखेर मुंबई पालिकेने नारायण राणेंसमोर घेतली माघार, न्यायालयात दिला “हा” जबाब नोटीस मागे घेत असल्याची उच्च न्यायालयात माहिती
काही दिवसांपूर्वी अधिश बंगल्यातील अनधिकृत वाढीव बांधकाम प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजाविली. मात्र आता नोटीशीवरून मुंबई मोहापालिकेनेच घुमजाव करत सदरची बजावलेली नोटीस मागे घेत असल्याचा जबाबच मुंबई उच्च न्यायालयात दिला. त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने राणेंच्या समोर सपशेल माघार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पराभूत झाल्याने काँग्रेसला सोडू नका तर मजबूत करा काँग्रेस नेत्यांना केली मौल्यवान सूचना
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जितके खवय्ये म्हणून प्रसिध्द आहेत. तितकेच राजकारणाच्या पलिकडे जावून मैत्री जपणारे नेते म्हणूनही ते परिचीत आहेत. मात्र आज त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांनाच पक्ष सोडून न जाण्याची विनंती करत पक्ष मजबूत करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. एका प्रसार माध्यमाच्या कार्यक्रमात नितीन …
Read More »टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा! भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला
सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता …
Read More »जाती-धर्मामध्ये फूट पाडून राज्य करण्याचे भाजपाचे राजकारण देश वाचवण्याची लढाई फक्त काँग्रेस पक्षच लढू शकतो!: इमरान प्रतापगडी.
केंद्रातील सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे मनसुबे चांगले नाहीत. देश अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. जातीयवादी शक्तींपासून देश वाचवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ही लढाई सोपी नाही, परंतु ह्या शक्तीला हरवण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षातच असून त्यासाठी …
Read More »द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शरद पवार म्हणाले की, चित्रपटामुळे मनं … पुण्यातील कार्यक्रमात केली टीका
मागील काही दिवसांपासून काश्मीरी पंडीतांच्या पलायनावर आधारीत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाच्या अनुषशंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन देशातील जनतेला केले. त्यावरून देशभरातील वातावरण चांगलच तापलेले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच भाजपा …
Read More »अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे पडळकर, खोतांनी केले प्रतिकात्मक लोकार्पण नियोजित कार्यक्रम शरद पवारांच्या हस्ते २ एप्रिलला
सांगलीतील नव्याने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकात्मक लोकार्पणावरून आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक लोकार्पण केले. या पुतळ्याचे लोकार्पण २ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पालक मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. तत्पूर्वीच गोपीचंद पडळकर, सदाभाऊ …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा, “पण खूप काही होणार…” स्थायी समिती चेअरमन यशवंत जाधव यांच्या डायरीवरून दिला शिवसेनेला इशारा
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर …
Read More »गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, विरोधकांनी आता ही एक नवी पध्दत काढलीय फडणवीसांच्या आरोपाला वळसे पाटील यांचे उत्तर
नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कथित व्हिडिओचा पेनड्राईव्ह बॉम्ब फोडत राज्य सरकारला विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले. त्यानंतर अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चे दरम्यान शिवसेनेच्या भ्रष्टाचारी कामाकाजाची पोलखोल केली. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावरील धाडीवरून केद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले… मंत्र्याला अडचणी आणतो तो मेहुणा अशी कबुली दिली
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ कोटी ४५ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केले. ईडीने मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकावर धाड टाकत कारवाई केल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. यापार्श्वभूमीवर सांगली येथील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नितीन …
Read More »
Marathi e-Batmya