लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी मध्य प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना जाहिर करण्यात आली. तसेच दर महिन्याला १५०० रूपये देत विधानसभा निवडणूकीच्या कालावधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रूपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले. त्यानुसार राज्यातील महिलांनी मोठ्या …
Read More »नाना पटोले यांची मागणी, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला तंबी द्या मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?
कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …
Read More »राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणतात, फेव्हरिट अँक्टर नरेंद्र मोदी मोदी हे नेते नाहीत तर अभिनेते
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अलीकडेच नरेंद्र मोदींना त्यांचा आवडता अभिनेता कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, विरोधकांनी पंतप्रधान आणि भाजपा दोघांवरही निशाणा साधण्याची संधी साधली आहे. रविवारी रात्री जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना सीएम शर्मा यांनी ही टिप्पणी केली. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल …
Read More »भोंग्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा, सरसकट परवानगी नाही एमपीसीबीला कारवाई, पोलिस निरिक्षकावर प्रमुख जबाबदारी, उल्लंघन करणाऱ्यांस पुन्हा परवानगी नाही
राज्यातील मंदीर मस्जिदीवरील भोंग्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदुषणाबाबतचा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मंदिर आणि मस्जिदीवरील भोंग्याच्या ध्वनी प्रदुषण होत आहे. त्यामुळे यापुढे किमान पातळी ४५ डेसिबल आणि ५५ डेसिबल या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, आयआयएम नागपूरची नेट झिरो कडे वाटचाल २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती
भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम नागपूरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ‘पतंजली फुड व हर्बल पार्क’चे उद्घाटन या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल
पतंजली फुड व हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत जाणार आहे. संत्र्याची ग्रेडींग, साठवणही येथे होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून पतंजली व राज्यशासन संयुक्तपणे …
Read More »उद्योग प्रकल्पासाठी आलेल्या रामदेव बाबा यांचे वक्तव्य, औरंगजेब आणि त्याचं घराणं लुटारू… नागपूरात पतंजली फूड आणि हार्बल प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबा यांचे वक्तव्य
छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब यांच्यावरील चर्चेला राज्यात जोर आला आहे. त्यातच समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे सांगितल्याने त्यांच्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली. आता त्यात नागपूर येथील मिहान औद्योगिक क्षेत्रात पतंजली फूड …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्या उद्योजगांना विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा
राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत, ते त्वरीत सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत “गती शक्ती” प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा. राज्यातील खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साधला संवाद
महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – राज्यपाल
केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे …
Read More »
Marathi e-Batmya