Tag Archives: congress

अतुल लोंढे यांचा आरोप, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत खोटी माहिती संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ?

ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच …

Read More »

संसदेत डॉ एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे अमित शाह झाले विरोधकांवर संतप्त विरोधकांना फटकारले, तुम्ही सतत तुमचे म्हणणे लादलेले चालणार नाही

संसदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील मुद्यांवर आक्षेप घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे आणण्यास सुरुवात केली. परंतु या सततच्या अडथळ्यांवरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संतप्त होत विरोधकांवर टीका केली. तसेच वारंवार व्यत्यय आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या जागेवरून उठून विरोधकांना फटकारले. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… डान्सबारचे एकनाथ शिंदेंकडून निर्ल्लजपणे समर्थन डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का; मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते ?

भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधले’ आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे त्यांनी जाहीरपणे समर्थन केले …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यावरून टीका जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात “जातीय जनगणना न होणं ही माझी चूक होती” असे म्हणत एक प्रकारे आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक अपयशावर झाक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर कठोर ट्विटच्या माध्यमातून टीका म्हणाले की, जातीय जनगणना रोखणं ही …

Read More »

राहुल गांधी यांची निवडणूक आयोगावर टीका, आयोग फसवणूक करणाऱ्या क्रिकेट पंचा सारखा राजकारणाची गंगोत्री गुजरातमध्ये तीची साफसफाई गुजरातमधूनच

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी निवडणूक आयोगाची (EC) तुलना “फसवणूक करणाऱ्या क्रिकेट पंच” सारखी केली, ज्यामुळे त्यांच्या पक्षाला २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. गुजरात प्रदेश काँग्रेस समितीच्या (GPCC) नवनियुक्त जिल्हा आणि शहर युनिट अध्यक्षांसाठी आयोजित तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिखर परिषदेच्या …

Read More »

राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, माझी चूक…अन्यथा यापूर्वीच जातीय जनगणना झाली असती नरेंद्र मोदी शोकेस, त्यांच्यात आता काही सामान्य नाही

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकेस म्हणून बाद केले आणि असा दावा केला की त्यांच्यात कोणताही “सामान्य” पणा नाही. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ते फक्त एक मोठे शोकेस आहेत, त्यांना खूप जास्त महत्त्व दिले गेले.” राहुल गांधींनी दावा केला की पंतप्रधान …

Read More »

सचिन सावंत यांची मागणी, मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदांची चौकशी करा मुंबई महापालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्प निविदा प्रक्रिया म्हणजे भ्रष्टाचाराचा महाघोटाळा

मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भीषण भ्रष्टाचार घडत असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. विशेषतः भांडुप कॉम्प्लेक्स (२००० MLD) व पांजापूर (९१० MLD) जलशुद्धीकरण प्रकल्पांसंदर्भातील निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराचे अड्डे– मंत्रालय आणि मनपा कार्यालये? सचिन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा

महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे व त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल

मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

आयकर अपीलीय न्यायाधिकारणाकडून १९९ कोटी कर प्रकरणी काँग्रेसला दिलासा नाहीच आयकरासंदर्भात काँग्रेसचे अपील फेटाळून लावले

कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला, आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) ने २०१७-१८ या वर्षाच्या कर मागणीविरुद्धचे त्यांचे अपील फेटाळून लावले. पक्षाने आयकर विभागाच्या नोटीसला विरोध केला होता, ज्यामध्ये १९९ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर भरण्यास सांगितले होते. काँग्रेसने दावा केला होता की ही रक्कम देणग्यांमधून आली आहे आणि ती करमुक्त असावी. …

Read More »