केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांच्या मुलीच्या निवासस्थानांवर एका कथित लाचखोरी प्रकरणाच्या संदर्भात टाकण्यात आलेल्या छाप्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, बुधवारी तिरुवनंतपुरम येथे सीपीआय (एम) CPI(M) च्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडी (ED) अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केला. छापेमारीनंतर परत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ईडी ED पथकाच्या वाहनाला, ज्यामध्ये महिला …
Read More »केरळमधील सत्ता स्थापनेवरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, आता तुम्ही वायनाड विसरा, दिला इशारा के सी वेणुगोपाल यांच्या निवडीवरून व्यक्त केली नाराजी
केरळमधील डाव्या आघाडीला पराभूत करत काँग्रेसने बहुमताचा आकड़ा सहज पार करेल इतरी सदस्यसंख्या जिंकली, मात्र केरळ विधानसभेचा निकाल जाहिर होऊन 10 दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून योग्य व्यक्तीचे नाव अद्याप अंतिम करण्यात आले नाही. त्यातच केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी के सी वेणूगोपाल यांचे नाव अंतिम कऱण्यात आल्यावरून केरळवासियांनी एका …
Read More »पंतप्रधान मोदी यांची टीका, काँग्रेस आणि डावे पक्षच खोटे बोलण्यात पारंगत बनलेत भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, केरळ स्टोरीपासून ते धुरंधरपर्यंत सर्व काही खोटे ठरवत असले तरी, हे पक्षच “खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत.” केरळच्या तिरुवल्ला येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एलडीएफ आणि यूडीएफ खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत. …
Read More »पंतप्रधान मोदी यांची केरळ मध्ये डाव्या आघाडीवर टीका, भाजपाच विजयी होणार पालक्काड येथील जाहिर सभेत केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) केरळच्या पालक्काड येथे एका सभेत सांगितले, “केरळमधील बदल हा लोकांचा आशीर्वाद, भाजपा कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आणि त्यांचे बलिदान यांमुळे घडत आहे.” विरोधी पक्षांवर जोरदार टीका करताना मोदींनी आरोप केला, “दशकांपासून एलडीएफ आणि यूडीएफने ‘घोटाळ्यां’च्या दरम्यान सत्तेची अदलाबदल केली, तरीही लोकांसमोर पोकळ दावे …
Read More »शशी थरूर यांचे मत, केरळमधील दलितांवर नारायण गुरु यांचा प्रभाव डॉ आंबेडकर यांच्यापेक्षा जास्त द हिंदू लिटररी फेस्टीवलमध्ये व्यक्त केले मत
केरळमधील दलितांच्या जीवनावरील नारायण गुरूंचा प्रभाव, परिणाम आणि यश हे उत्तर भारतातील डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्यापेक्षा निःसंशयपणे अधिक सखोल आणि परिवर्तनकारी होते, असे मत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी रविवारी (१८ जानेवारी, २०२६) चेन्नई येथे ‘द हिंदू लिट फॉर लाइफ’ कार्यक्रमात सांगितले. ‘हिंदू धर्माची पुनर्कल्पना करणारे …
Read More »रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा …
Read More »केरळचे माजी मुख्यमंत्री व्हि एस अच्युतानंदन वयाच्या १०१ वर्षी घेतला अखेरचा श्वास जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट चळवळीचे सशक्त प्रतिक
केरळचे माजी मुख्यमंत्री व्हि.एस. अच्युतानंदन यांचे सोमवारी (२१ जुलै २०२५) तिरुअनंतपुरम येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. २००६ ते २०११ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. व्हि एस अच्युतानंदन यांनी २०१९ मध्ये किरकोळ झटका आल्यानंतर सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते त्यांचा मुलगा व्ही. अरुण …
Read More »केरळला पोहोचल्यानंतर अवघ्या एका दिवसात मान्सून महाराष्ट्रात तीन दिवसात मुंबईत मान्सून पोहोचणार
नैऋत्य मान्सूनने नियोजित वेळेपेक्षा आधीच जोर धरला आहे, तो गोव्यात पोहोचला आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणातील देवगडपर्यंत उत्तरेकडे पोहोचला आहे – पूर्ण १० दिवस लवकर. आणखी धक्कादायक म्हणजे, केरळला धडकल्यानंतर अवघ्या एका दिवसात तो महाराष्ट्रात पोहोचला, जो यापूर्वी फक्त १९७१ आणि २०१२ मध्येच पाहिला गेला होता. साधारणपणे, मान्सूनला या मार्गावरून …
Read More »शशी थरूर यांची केरळवर टीका, तुर्कीला १० कोटी देण्याचा निर्णय चुकीचा पाकिस्तानला तुर्कीने मदत करत चुकीचे औदार्य दाखवले
बहुपक्षीय शिष्टमंडळांद्वारे ऑपरेशन सिंदूरवर भारताच्या जागतिक शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान, २०२३ मध्ये भूकंपाचा धक्का बसल्यानंतर केरळच्या एलडीएफ LDF-च्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तुर्कीला दिलेल्या आर्थिक मदतीवरून वाद निर्माण झाला. काँग्रेसचे खासदार आणि परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने दोन वर्षांपूर्वी तुर्कस्तानला दिलेल्या १० कोटी रुपयांच्या मदतीवर …
Read More »केरळच्या समुद्र किनाऱ्याजवळ जहाज बुडाले आणि १०० कंटेनर पडल्याची शक्यता मालवाहू जहाजही बुडाले, खास बैठकीत चर्चा
केरळच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर जहाजाच्या बुडण्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, रविवारी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की सुमारे १०० कंटेनर समुद्रात पडले असण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाने यापूर्वी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की लायबेरियन ध्वजांकित जहाज, MSC ELSA 3, १३ कंटेनर …
Read More »
Marathi e-Batmya