पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १९ जून रोजी बिहारमधील राजगीर येथील नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ असलेल्या नालंदा विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. नालंदा हे भारताच्या शैक्षणिक वारशाचे आणि चैतन्यशील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन करून पंतप्रधान मोदी म्हणाले, पुस्तके आगीच्या ज्वाळांमध्ये जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, मोहन भागवतजी बोलले पण एक वर्ष उशीराने बोलले आता तरी पंतप्रधान अद्यापही जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही
लोकसभा निवडणूकीपूर्वी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा काही केल्या शांत व्हायला तयार नाही. तिकडे अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले नाहीत. त्यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी बोलले तरी खरे पण एक वर्षाने बोलले. मग आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही असा सवाल शिवसेना उबाठा …
Read More »शरद पवार यांचा टोला, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा टीकेला प्रत्युत्तर
मोदींचा प्रचार हा मी काही सांगायची आवश्यकता नाही. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते? पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या पंतप्रधान यांनी देशातील सर्व जाती, धर्म, भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले. विसरले असं …
Read More »आता पंतप्रधान मोदी यांची ग्रामीण भागासाठी नव्या घरांची योजना आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुतोवाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत ३ कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत करण्यास मंजुरी दिली आहे. मोदी ३.० ची ही दुसरी मोठी चाल आहे. त्यांच्या पहिल्या फाईल मंजुरीमध्ये, पंतप्रधानांनी पीएम किसान निधी निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यास अधिकृत केले, ज्याची …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, राजनाथ सिंग यांना तीच खाती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शपथ घेणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आज खात्यांचे वाटप जाहिर केले. जून्या मंत्र्यांकडील खाती कायम ठेवत त्यांनी सातत्य राखण्यास प्राधान्य दिले. तसेच अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, निर्मला सीतारामन यांना वित्त, जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार आणि नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि …
Read More »पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा काय उद्योग जगताकडून वेगवेगळ्या अपेक्षा
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याने इंडिया इंक ‘विकसित भारत’ आणि सुधारणांच्या सातत्यावर आपली आशा धरत आहे. नवीन सरकारचे अभिनंदन करताना, कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळींनाही मोदी सरकारने संसाधनांच्या वाटपाला प्राधान्य द्यावे अशी त्यांची इच्छा होती, जरी त्यांना देशाची उन्नती अपेक्षित आहे. “नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जून्यासह या नव्या मंत्रांचा समावेश काही जणांना कॅबिनेट तर काही जणांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी
लोकसभेत एनडीए आघाडीला बहुमत मिळाले. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जून्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या समावेशासह काही नव्या वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्याचा समावेशही यावेळी करण्यात आला. त्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी आंदोलनाच्या विरोधात …
Read More »शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद
लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला पुढी सरकार अस्तित्वात येई पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी
केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार नवे सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहतील, असे राष्ट्रपती भवनाने सांगितले. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत …
Read More »मलेशियाचे पंतप्रधान भारत भेटीवर ; पाम तेलाबाबत गैरसमज दूर करणार मलेशिया राज्याशी व्यापार, पर्यटन, विज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक
मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलर वरुन २५ अब्ज डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य …
Read More »
Marathi e-Batmya