केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन …
Read More »मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू बीरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार लागू
मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्य निवडून आलेल्या नेतृत्वाशिवाय राहिले. राज्य विधानसभा बोलावण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपल्याने राजकीय अनिश्चितता आणखी वाढली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल पाठवल्यानंतर केंद्रीय राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाकडून यादी जाहिर
पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ४८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर ४४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील ३९ पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »सर्वचबाजूच्या टीकेनंतरअखेर अमित शाह यांची स्पष्टोक्ती, हे सगळं काँग्रेसचं कारस्थान जनसंघ आणि भाजपाकडून नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न
मंगळवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच निघाली असल्याचे सांगत करत इतक्यावेळा जर देवाचे नाव घेतले असते तर कदाचित स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. या भारतीय राज्यघटनेला स्विकृतीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात खास चर्चेचे आयोजन करण्यात आले …
Read More »नाना पटोले यांचा टोला, अमित शाहच्या विधानातून…. भाजपाचा राग बाहेर आला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे …
Read More »अमित शाह यांच्या वक्तव्याचे राज्याच्या विधिमंडळातही पडसादः मविआचा सभात्याग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वॉक आऊट
संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात …
Read More »अमित शाह यांच्या डॉ आंबेडकरांच्या विषयी केलेल्या व्यक्तव्यावरून संसद तहकूब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झालीय
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी (१६ डिसेंबर, २०२४) राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी (१७ डिसेंबर २०२४) विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची …
Read More »केंद्र सरकारने सार्वजनिक सुरक्षा जवानांच्या भत्यात केली वाढ राज्य सरकारांनाही भत्यात सुधारणा करण्याचे आदेश
गृह मंत्रालयाने ४ सप्टेंबर २०२४ पासून नागरी संरक्षण स्वयंसेवकांसाठी भत्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना जारी केलेल्या आदेशानुसार, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितता राखण्यात आणि समुदायांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या स्वयंसेवकांच्या मौल्यवान योगदानांना अधिक चांगल्या प्रकारे समर्थन देणे आणि ओळखणे हे या पुनरावृत्ती हालचालीचे उद्दिष्ट आहे. विविध …
Read More »अमित शाह यांचा सवाल, राहुल गांधी तुम्हाला एमएसपीचा लाँगफॉर्म माहित आहे का? अग्निपथ योजनेतील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही
हरियाणा विधानसभा निवडणूकीतील लढाई आता चांगलीच रंगत येत चालली आहे. या लढाईत राहुल गांधी यांनी हरियाणातील तरूण अवैध मार्गाने अमेरिकेत जात असल्याचा आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजपाची पुरती पंचायत झाल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी …
Read More »
Marathi e-Batmya