भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत …
Read More »सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला आज १ मे रोजी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आला असता तो मृत पावल्याचे पोलिसांनी सांगितले मृत अनुज …
Read More »नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …
Read More »शिंदे गटाकडून अखेर डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर
कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि तेथील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे पर्यावसन थेट पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याच्या घटनेत झाले. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला सोडणार का अशी चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या
उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. …
Read More »देशाच्या जीएसटी वसुलीत १२.४ टक्क्याने वाढ; दोन लाख कोटींचा टप्पा पार
सबंध देशभरात लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांकडून आणि सर्वच लहान-मोठ्या राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तसेच प्रत्येक राजकिय पक्षाकडून आपल्याच पक्षाचे सरकार केंद्रात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला मागील वर्षभरातील जीएसटी जमा झाल्याची आकडेवारी जाहिर झाली आहे. मागील वर्षभरात वस्तू आणि सेवा कर अर्थात …
Read More »कोअर सेक्टरमधील आठ प्रमुख उद्योगाच्या उत्पादनात वाढ २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये वाढ
कोअर सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळसा, सिमेंट आणि वीज क्षेत्रातील मजबूत प्रदर्शनामुळे मार्च २०२४ मध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ५.२ टक्के वाढ झाली. मार्च २०२३ मध्ये नोंदवलेल्या एकूण ४.२ टक्के वाढीपेक्षा ही वाढ जास्त होती, परंतु फेब्रुवारी २०२४ मधील ७.१ टक्के वाढीपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. आठ प्रमुख …
Read More »एटीएममधून आणि युपीआयचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाणा १०.३७ टक्क्याने वाढले
भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट वाढत असतानाही FY२०२४ मध्ये ऑटोमेटेड टेलर मशीन्स अर्थात एटीएम ATM मधून सरासरी मासिक पैसे काढण्यात ५.५१ टक्के वाढ झाली आहे. कॅश लॉजिस्टिक कंपनी सीएमएस इन्फोसिस्टमने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २३ मधील पैसे काढण्याचे प्रमाण १.३५ कोटी रुपये होते ते आर्थिक वर्ष …
Read More »अदानी टोटल गॅसने जारी केला डिव्हिडंड तिमाहीत ४.७ टक्के वाढ
अदानी टोटल गॅसने मंगळवारी चौथ्या तिमाहीच्या निव्वळ नफ्यात ७१.६% वाढ नोंदवली. मार्च २०२३ तिमाहीत ९७.९ कोटी रुपयांच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा १६८ कोटी रुपयांवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १११४.८ कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या तिमाहीत महसूल ४.७% वाढून ११६७ कोटी रुपये झाला आहे. संचालक मंडळाने Re. ०.२५ च्या …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. पहिल्या टप्प्यात १९एप्रिल रोजी १०२ मतदारसंघात आणि दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी ८८ मतदारसंघांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात पुरूषांनी ६६.२२ टक्के तर स्त्री मतदारांनी ६६.७ टक्के आणि तृतीयपंथीय मतदारांनी ३१.३२ …
Read More »
Marathi e-Batmya