Editor

प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास, स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या ६ जागा जिंकू

आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले …

Read More »

आमदार थोरवे आणि मंत्री भुसे यांच्यात धक्काबुक्की; असे काही नाही झालं मंत्र्यांचा खुलासा

राज्यातील शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात अनेक आमदार-खासदारांनी बंडाचे निशाण फडकावित भाजपाच्या मदतीने वेगळी चूल मांडली. परंतु आता बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या आमदारांवर आणि इतर नेत्यांवर मुख्य पक्षनेतृत्वाचा वचक राहिला नाही. त्यामुळे कल्याणमधील भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दहिसर येथील माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली. परंतु राज्यातील लोकशाहीचे मंदीर …

Read More »

परेदशातील वित्तीय संस्थांनी भारताच्या विकासदराचे पुर्नकल्यान करण्याची गरज मुख्य आर्थिक सल्लागार व्हि अनंथा नागेश्वरन यांचे मत

मागील काही महिन्यात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे आणि देश परदेशी गुंतवणूकीबरोबर उत्पादीत मालाची घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्या तीमाहीत जीडीपीच्या घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे देशाची सतत आउट-परफॉर्मन्स यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना भारताच्या संभाव्य विकास दराचा अंदाज ७ टक्के किंवा त्याहून अधिक वाढवण्याची गरज आहे, असे मुख्य आर्थिक …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची मोठी माहिती, तीन्ही सेमिकंडक्टर प्रकल्पांना मंजूरी तिन्ही प्रकल्प गुजरात मध्ये होणार एका प्रकल्पाला गेल्याच वर्षी मान्यता

केंद्र सरकारच्या रु. ७६,००० कोटी ($१० अब्ज) कॅपेक्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चार सेमीकंडक्टर प्रकल्पांमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सध्या $१०५ अब्ज वरून पुढील काही वर्षांत $३०० अब्जपर्यंत वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल २८ फेब्रुवारी रोजी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज योजनेंतर्गत १.२६ लाख …

Read More »

दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींच्या निधी वितरणास मान्यता

नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा …

Read More »

दलित युवक संकेत भोसले हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

भिवंडी येथील संकेत भोसले हत्या प्रकरणाचा पडसाद आज विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी नेमकं काय घडलं कशावरून वाद झाला क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत आरोपी जात असेल तर या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण, राज्यात कायदा व …

Read More »

राज्यसभेला भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणारे काँग्रेसचे ६ आमदार अपात्र

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर फक्त उमेदवार निवडूण गेला. परंतु पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी या सहा आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रततेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेत भाजपाच्या त्या …

Read More »

राज्यपाल म्हणाले की, अमेरिका – महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी आज अमेरिकेतील विद्यापीठांना महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. त्या शिवाय विद्यार्थी, शिक्षक तसेच सत्रांची देवाण घेवाण व ऑनलाईन पद्धतीने क्रेडीट हस्तांतरण करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले. अमेरिकेतील १४ विद्यापीठांचे प्रमुख आणि राज्यातील निवडक पारंपरिक विद्यापीठांच्या …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी केलेल्या एक लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या करारांपैकी ७३ टक्के प्रकल्पांची आत्तापर्यंत राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. गेले १६ महिने महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांकावर असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी …

Read More »

रामदास कदम यांचा सवाल- संबध काय, रोहित पवार म्हणाले, मी सांगतोय ना तो आमचाच

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजातही उमटले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांना भाजपाच्या आमदारांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड …

Read More »