Editor

नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्धार

विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला. नवाब मलिक यांच्यावर …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, “ईडी, नवाब मलिकांच्या अटकप्रकरणी उत्तर द्या” न्यायालयाचे ईडीला आदेश

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुणावनीवेळी न्यायालयाने मलिक यांना अटक केल्यासंदर्भात उत्तर द्यावे असे आदेश दिले. ईडीने भल्या सकाळी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जावून काही वेळ तपास करत चौकशी केली. त्यानंतर त्यांना …

Read More »

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे असंघटीत कामगार आर्थिक, सामाजिक सुरक्षांपासून वंचित असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लवकरच पुण्यात आंदोलन

देशात असंघटीत क्षेत्रात ९४ टक्के कामगार असून त्यांना वेतन, निवृत्तीवेतन, कामाचे दिवस, वैद्यकीय, विमा सुविधांसह सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळत नाहीत. केंद्रातील भाजपा सरकार कामगारविरोधी धोरणे राबवित असून या सरकारच्या काळात असंघटीत कामगार आर्थिक, सामाजिक सुरक्षांपासून वंचित आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी देशभर लढा उभारला जाणार असून लवकरच पुण्यातही आंदोलन …

Read More »

राज्यातील मविआ सरकार म्हणजे दाऊदचे समर्थक आणि शेतकऱ्यांचे विरोधक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री थेट अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी व्यवहार करतो आणि त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार उभे राहते. असे कधी घडले नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत एकाबाजूला दाऊदशी व्यवहार करणाऱ्यास वाचविताना दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम या सरकारकडून सुरु असून दाऊदचे समर्थन करणारे शेतकरी …

Read More »

सुबोध भावे, उज्ज्वल निकम, भरत दाभोळकरांच्या उपस्थिती ‘तेजोमयी’ चं प्रकाशन चारुशीला निरगुडकर लिखित पुस्तकाचे ग्रंथालीकडून प्रकाशन

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे काळवंडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारूशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे, अॅड. उज्वल निकम, अभिनेता आणि अॅड गुरू भरत दाभोळकर, आरती अंकलीकर, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, रामदास पाध्ये, डॉ. समीरा गुजर, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूर यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ …

Read More »

महापालिका म्हणते, इमारतींच्या ओसी प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनाच वेळ नाही ८ महिन्यापूर्वी पत्र पाठवूनही कुलगुरुंचे मौन! मुंबई महापालिकेचा दावा

मुंबई विद्यापीठाच्या इमारतींच्या ओसी प्रकरणात कुलगुरु लक्ष देत नसल्याची बाब समोर आली आहे. ८ महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने कुलगुरु यांस पत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठाने त्या पत्रास गांभीर्याने घेतले नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या पत्रात केला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मागील २ वर्षांपासून ओसी प्रकरणाबाबत …

Read More »

युक्रेनमधून वेळीच मायदेशी आणले असते तर नवीनचा मृत्यू टळला असता पंतप्रधानांनी आतातरी प्रचार सोडून युक्रेनमधून भारतीयांना आणण्यास प्राधान्य द्यावे

रशिया-युक्रेन युद्धात आज भारतीय विद्यार्थी नवीन शेखराप्पा या २१ वर्षाच्या तरुणाचा मुत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतातील जवळपास २० हजार लोक युक्रेनमध्ये अडकले असताना प्रचारात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांना या सर्वांना मायदेशी आणणे प्राधान्याचे वाटले नाही. अजूनही मोदी सरकार कासव गतीने काम करत असून वेळीच हालचाली करून युक्रेनमधून सर्वांना …

Read More »

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सी म्हणाले, रोज लढतोय… आणि प्रकाशाचा अंधारावर विजय होईल भाषणाने युरोपियन युनियन झाली मंत्रमुग्ध, मिनिटभर टाळ्यांचा कडकडाट

मागील सहा दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर रोज लष्करी हल्ले होत आहेत. तरीही युक्रेनकडून रशियाच्या हल्ल्यांना तोंड देत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतिहल्ले आणि स्वत:चे संरक्षण करत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांच्या दबावामुळे रशिया एकाबाजूला चर्चेच्या टेबलवर जरी आलेली असली तरी ती दुसऱ्याबाजूला हल्ले कायम ठेवलेले आहेत. यापार्श्वभूमीवर आज युरोपियन युनियनची आपद्कालीन बैठक …

Read More »

न्यायालयाचा निर्णय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेनी वाचला असेल, भूमिका स्पष्ट करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी

लवासा प्रकरणी न्यायालयाने हे राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे, असून यामध्ये पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार केली. याबाबत आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, काही दिवसापुर्वी लवासा …

Read More »

संजय राऊत म्हणाले, चिखल फेकणाऱ्यांचे हातही घाणच क्रिमिनल सिंडीकेट आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाज पध्दतीचे दिले पुरावे

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि शिवसेने दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत कोणता आरोप करतात आणि त्यास भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कोणते प्रत्युत्तर देत नवा आरोप करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेले असायचे. आता त्यानंतर पुढील …

Read More »