Editor

लोकशाहीवादी विचाराच्या प्रसारासाठी झटणारे माजी न्या.पी.बी.सावंत यांचे निधन वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी देशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय राहिलेल्या माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत यांचे आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या सकाळी बाणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी निुयुक्ती …

Read More »

२ वर्षे झाली पुलवामा हल्याच्या चौकशीचे काय? मोदी सरकारने सांगावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या काळात काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले असून या दोन वर्षात सरकारने काय तपास केला ? चौकशीत कोणती माहिती बाहेर आली? असा सवाल करत चौकशीतील माहिती जनतेला द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पुलवामा …

Read More »

मंत्र्याचा मुलगाच करतोय शासकिय बंगल्यावर बसून “भूषणा” वह कामगिरी भूखंडाचे श्रीखंड प्रकरणातही शिवसेनेचा मंत्री

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शिवसेना अडचणीत आली असतानाच आता याच पक्षाचा आणखी एक ज्येष्ठ मंत्री भूखंडाचे श्रीखंड खाण्याच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. या ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलानेच एका खाजगी कंपनीच्या नावाखाली सरकारी बंगल्यात बसून “भूषणा” वह कामगिरी सुरू केल्याची …

Read More »

पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री राठोडांना तुर्तास अभय मात्र चौकशी होणार मंत्री संजय राठोड यांची तुर्तास उचलबांगडी नाहीच

मुंबई : प्रतिनिधी बीडची तरूणी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात आले. तसेच भाजपाकडून राठोड यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवित सत्य समोर आल्यानंतर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वनमंत्र्यांवर उचलबांगडीची कारवाई …

Read More »

इंग्रजांशी जवळीक वाढवल्याने अहिल्याबाईंनी पेशव्यांना खडसावलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली करून दिली इतिहासाची आठवण

जेजूरी : प्रतिनिधी अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत   पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची इतिहासातील घटनेची आठवण करुन दिली. तसेच अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं पवारांनी यावेळी आवर्जून …

Read More »

फडणवीसांच्या “त्या” निर्णयामुळे सरकारी तूट कमी करणे मुख्यमंत्र्यांना बनले अवघड दिलेली स्थगिती ४८ दिवसात घ्यावे लागली मागे

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे आठ महिन्यात सर्वच वित्तीय क्षेत्रे बंद राहिल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. तसेच आर्थिक चणचण भासू लागली. यावर आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाला विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती देत हा निर्णयच बदल्याचा प्रयत्न  केला. परंतु …

Read More »

या योजनांसाठी केली पहिल्या टप्प्यात २ लाख शेतकऱ्यांची निवड कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत-कृषि मंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती …

Read More »

आरटीईखाली विद्यार्थी ३ लाख ५३ हजार तर अर्थसंकसंकल्पात फक्त २०० कोटी, बाकिचे ? उर्वरित निधी चार महिने उलटून गेले तरी अद्याप मंजूर नाही

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सक्तीचे शिक्षण अधिकार अर्थात आरटीई या केंद्र सरकारच्या कायद्यान्वये खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र या खाजगी शाळांना द्यावी लागणारी फि पोटी ६२४ कोटी रूपयांपैकी फक्त २०० कोटी रूपयांची रक्कम सरकारने मंजूर केली असून उर्वरीत ४२४ कोटी …

Read More »

भाजपाच्या वाघ म्हणाल्या, मंत्री राठोडांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून वाट कसली बघताय? पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हान

मुंबई : विशेष प्रतिनिधी बीडची तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा संबध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भातील उपलब्ध पुरावे ही त्यांच्याशी जोडले जात असल्याने मंत्री राठोड यांच्या मुसक्या आवळायला वाट का बघताय? असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. काही …

Read More »

बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी, ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी करा ! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची …

Read More »