Editor

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर मध्ये उभारणार

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार ठरलेले शाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपरमधील चिराग नगर येथे करण्याच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यासाठी या परिसरातील साडेचार हेक्टरच्या जागेत हे स्मारक उभारण्यात येणार …

Read More »

आदिवासींच्या वनहक्क सातबारा संदर्भात विशेष मोहीम राबवावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश  मुंबई : प्रतिनिधी आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एक महिन्यात पूर्ण करा. त्याचप्रमाणे एका एकर पेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विभागांना दिल्या. आदिवासी विकास विभागाच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

निवडणूक आश्वासन: पीएमएवायच्या लाभार्थ्यांना मिळणार ३.५० लाखाचे अनुदान

मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनाच मिळणार अनुदान मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूका येण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच  पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायतंर्गत घर घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता ३.५० लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्राने नुकतेच राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती नगरविकास विभागातील विश्वसनीय …

Read More »

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये अन्यथा भाजप पराभव करणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा  मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघड वाजण्यास सुरुवात झाली असून गतवेळी निवडणूक रिंगणातून संन्यास घेतलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये, अन्यथा तो मतदारसंघ भाजपच्या वाटेल आल्यास भाजप त्यांचा …

Read More »

४४५ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगडावर एक दिवसीय दुर्ग परिषद

खासदार छत्रपती संभाजी राजे यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४४५ किल्ले असून यातील फक्त ४५ किल्ले केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून ३३ किल्ल्यांचे संवर्धन केले जाते. मात्र उर्वरीत ३३२ किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. या सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी येत्या ११ …

Read More »

माजी आरोग्यमंत्री डॉ. सावंतांनाही वास्तव कुपोषणाचे? दिसलेच नाही

कादंबरीतही आदिवासी उपेक्षितच राहील्याचा समर्थन स्वंयसेवी संस्थेचा आरोप   ‘वास्तव कुपोषणाचे’ या माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेली ११६ पानांची कादंबरी दि. ४ फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. या कादंबरीची सुरुवात आदिवासी समाजातील अंधश्रद्धा,  रुढी व चालीरीती तसेच त्यांच्यामध्ये असलेली व्यसनाधीनता अशी करण्यात आली व हेच कुपोषणाचे मुख्य कारण …

Read More »

पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ

शेतकऱ्यांच्या खात्यात ७२०० कोटी रुपये जमा होणार मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने जाहिर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७ हजार २०० कोटी रुपये जमा होणार असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी …

Read More »

महापौर महाडेश्वर यांच्यासह २१ अपात्र ठरलेल्या नगरसेवकांवर मेहेरनजर

मुंबई महापालिकेकडून अपात्र नगरसेवकांवर गुन्हे दाखल नाही मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत खोटी जात प्रमाणपत्रे सादर करत निवडूण आलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह २१ नगरसेवकांना अपात्र ठरविले. परंतु या अपात्र नगरसेवकांवर मुंबई महापालिकेने खास मेहेरनजर दाखवित यांच्यावर गुन्हाच दाखल करण्यात आलेला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. तसेच गुन्हा नोंदविण्याबाबत …

Read More »

मंत्रालयातील तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा सरकारच्या विरोधात हल्ला बोल

लिपिकांना केंद्राच्या धर्तीवर पगार द्या मुंबई : प्रतिनिधी  राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या तृतीय श्रेणीतील लिपिक-टंकलेखक कर्मचाऱ्यांना केंद्राच्या वेतन पध्दतीप्रमाणे वेतन मिळावे यामागणीसाठी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी आरसा गेट समोर सरकारच्या विरोधात हल्ला बोल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत अचानक लिपिक आणि टंकलेखकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलकांच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून …

Read More »

अण्णा हजारे म्हणतात, जिल्हाधिकारी-तहसीलदारांनो जनतेची निवेदने उठून स्विकारा

लोकशाही टिकविण्यासाठी प्रशासनाने विचार करण्याचे आवाहन अहमदनगर : प्रतिनिधी इंग्रज गेल्यानंतर देशात लोकशाही रचना स्विकारण्यात आली. या लोकशाहीत जनता मालक झाली आहे. परंतु इंग्रजांच्या काळात असलेली प्रोटोकॉलची पध्दत देशातील सर्वच अधिकाऱ्यांकडून पाळली जात असल्याने मालक असलेल्या जनतेचा अवमान होत आहे. त्यामुळे तहसीलदार, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी जनतेचे सेवक आहेत. …

Read More »