कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसेच मनुष्य व पशुहानी …
Read More »हवामान विभागाचा ठाणे जिल्ह्याला दिला रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट २८ सप्टेंबरला रेड, २९ ला ऑरेंज तर ३० सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …
Read More »हॉवर्ड लुटनिक यांची स्पष्टोक्ती, माल विकायचा असेल राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली भूमिका स्पष्ट
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चेदरम्यान भारताला पुन्हा एकदा धमकी देताना ट्रम्प प्रशासनाचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले की नवी दिल्लीला “दुरुस्तीची आवश्यकता आहे”, असा इशारा देत की जर त्यांना अमेरिकन ग्राहकांना मालाची विक्री करायची असेल तर त्यांनी “राष्ट्रपतींची चर्चा “. भारत आणि ब्राझीलवर टीका करताना, ट्रम्पच्या प्रमुख सहाय्यक हॉवर्ड लुटनिक …
Read More »चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना अभिनेता विजय कडून २० लाख तर सरकार कडून १० लाखाची मदत घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना
तामिळनाडूतील करूर येथे आयोजित अभिनेता कम राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतील मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. त्यामुळे घटनेतील वारसांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १० लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे. तर अभिनेता विजय यांनी मृतांच्या वारसांना २० लाख रूपयांची मदत जाहिर केली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण
चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे मुख्यमंत्री …
Read More »जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून …
Read More »अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परः फोन नंबर जाहिर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, भाजपाच्या दबावामुळे युतीपासून दूर राहतेय का? काँग्रेसकडून युतीचा हात पुढे करण्याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे …
Read More »आरबीआयची चलनविषयक धोरण समितीची बैठक १ ऑक्टोंबरला २९ सप्टेंबर पासून सुरु होणार बैठक
आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ३ दिवसांची बैठक सुरू करणार आहे. सहा सदस्यीय पॅनेलचा समारोप आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या पत्रकार परिषदेने होईल, जिथे ते रेपो दर आणि इतर प्रमुख उपाययोजनांवरील समितीचा निर्णय जाहीर करतील. आरबीआयच्या आर्थिक वर्ष …
Read More »
Marathi e-Batmya