Editor

शरद पवारांनी दाखविली पंतप्रधान मोदींना कामातील चूक साखर कारखान्यांना ८५०० कोटींचे पँकेज जाहीर होवूनही दाखविले ७ हजार कोटी

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्यासह संपूर्ण देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी आणि साखरेच्या उत्पादनासाठी ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पँकेज जाहीर केले. मात्र केंद्राकडूनच यासंदर्भात जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात साखर कारखाने आणि साखर उत्पादनासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पँकेज जाहीर करण्यात आल्याची चूकीची माहिती प्रसिध्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

स्किझोफ्रेनिया : समज आणि गैरसमज आजाराचा समज मोठा पण उपचार सुलभ

  २४ मे हा दिवस जगभर जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने स्किझोफ्रेनिया किंवा मराठी रूढ अर्थाने वेडसरपणा आणि आजार असणाऱ्या व्यक्तींना वेडा असे संबोधला जातो म्हणजे रस्त्यावर जी अर्धवट, मळक्या कपड्यात घर सोडून भटकताना दिसतात. ती देखील ह्या आजाराने ग्रस्त असतात. परंतु कोमाला वेडा म्हणून हिणवण्याने त्या व्यक्तीला …

Read More »

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपावर परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अल्प पगारवाढीच्या निषेधार्थ एस.टी.कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला. कर्मचाऱ्यांच्या या अघोषित संपामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने एस.टी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता बळावली आहे. पहाटे ४:३० वाजता पहिली एसटी बस मुंबईहून रवाना, सर्व बसेस सुटल्या मुंबई सेंट्रल बस …

Read More »

नेटफ्लिक्स करणार मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसार आणि सामाजिक विषयांवर काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी ‘ग्लोबल स्टेट’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ्लिक्सबरोबर काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मनोरंजन क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या नेटफ्लिक्स माध्यम कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …

Read More »

शेतक-यांसाठी विशेष अधिवेशन घ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतक-यांवर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे. मोदी सरकारने घोषणा करूनही शेतक-यांच्या शेतमालाला दिडपट हमीभाव दिलेला नाही. दुधाचे आणि भाजीपाल्याचे दरही घसरत आहेत, या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार …

Read More »

पहिल्याच मुसळधार पावसात मंत्रालय लागले गळायला राज्य सरकारच्या व्यवस्थेचा उडाला बोजवारा

मुंबई : प्रतिनिधी पुढील सहा ते सात दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले. त्यानुसार आज गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवातीलाच मंत्रालयातील अँनेक्स इमारतीमधील सातव्या मजल्यावर पावसाने छत कोसळून गळती लागल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्य सरकारच्याच व्यवसथेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. अँनेक्स इमारतीच्या ७ व्या …

Read More »

मराठी माणसांनाच राज्यातल्या शहरांचे महत्त्व कळेना मनसे प्रमुख राज ठाकरे यांची खंत

मुंबई : प्रतिनिधी परप्रांतातीय लोक महाराष्ट्रात येवून राज्यात इथे व्यवसायात शिरले आणि आपण नोकरी करत बसलो. पण हे समजून घ्यायला हवे की उद्योग, व्यवसायासाठी राज्यातली भूमी पोषक होती म्हणून ते इथे येऊ शकले आणि यशस्वी होऊ शकले. आपले दुर्दैव असे आहे की महाराष्ट्रातील शहरांचे महत्त्वच मराठी माणसांनाच कळले नसल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

प्लास्टिक बंदीनंतर रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थांना पारितोषिके देण्याची पर्यावरण मंत्री कदम यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण …

Read More »

राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा सल्ला

नवी मुंबई : प्रतिनिधी आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Read More »

शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता १५ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान …

Read More »