मुंबई : प्रतिनिधी अलिकडच्या काळात सेलिब्रिटीजचा उपयोग जनजागृतीसाठी करून जनमानसांच्या मनामध्ये समाजहितोपयोगी भावना जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. याचे चांगले परिणामही दिसत आहेत. पर्यटनापासून प्रदूषण मुक्तीपर्यंत बऱ्याच आघाड्यांवर आघाडीच्या विविध सेलिब्रिटीज जनजागृती करण्याचं काम करीत आहेत. अशा सेलिब्रिटीजच्या पंक्तीत गायिका कनिका कपूरही विराजमान झाली आहे. हत्ती वाचवण्याच्या मोहिमेत …
Read More »अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …
Read More »राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली
मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …
Read More »चलाखीने अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दोन मिनिटांत मंजूर राज्य सरकारची विरोधकांवर कुरघोडी
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील ठराव मांडत आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करत गाफील विरोधकांवर राजकीय कुरघोडी …
Read More »मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. विधानसभा परिषद …
Read More »कडधान्याला भाव मिळत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक विधान परिषदेचे कामकाज तहकूब : शेतकऱ्यांना अजून किती नागवणार ? तटकरे यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांच्या तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडत कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे चुकीचे हमीभाव धोरण, सरकारची उदासीनता यामुळे हे भाव कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर, सोयाबीन, उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने …
Read More »अखेर सारानेच मारली बाजी सारा बनली सिम्बागर्ल
मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ महिनाभरापूर्वी ‘कोण बनणार रणवीरची नायिका?’ या मथळ्याखाली आम्ही एक बातमी दिली होती. यात रणवीर सिंहची नायिका कोण बनणार आणि या शर्ययीत कोणत्या अभिनेत्री आहेत याबाबत सांगितलं होतं. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’नंतर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’या सिनेमामुळे रणवीर सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली …
Read More »दलित, आदीवासींना शेत जमिन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान देणार दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत देणार असल्याची मंत्री बडोले यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दारिद्र रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून जमीन खरेदीकरीता दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत संपूर्ण अनुदान देण्यात येणार असून शेत जमिन खरेदीसाठी लागणाऱ्या अनुदानातही वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली. विधानसभेतयासंबंधिचा तारांकित प्रश्न नाशिक मध्यच्या आमदार …
Read More »मंत्रालयातील उंदीर मारण्याचे विष पिऊन धर्मा पाटील यांची आत्महत्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात एका आठवड्यात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचे सांगत सभागृहात एकच हलकल्लोळ उडवून देत जिथे महापालिकेला सहा लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात तिथे सात दिवसांत या संस्थेने हा पराक्रम कसा साधला असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ ख़डसे यांनी विधानसभेत करीत हे उंदीर मारण्याचे …
Read More »तूर खरेदी केंद्र बंद होणार नाहीत आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करू नये अशा सूचना बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारे खरेदी केंद्र बंद होणार नसल्याची ग्वाही देत खरेदीचे चुकारे दिले जातील, अशी माहीती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज …
Read More »
Marathi e-Batmya