Editor

स्विस बँकेतील काळ्या पैशांवर ३५ हजार कोटी रूपयांचा कर व दंड अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांची संसदेत माहिती

केंद्राने काळा पैसा कायदा (BMA), २०१५ अंतर्गत परदेशातून काळा पैसा परत मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि कामगिरीची स्पष्टता दिली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत, प्राप्तिकर विभागाने BMA अंतर्गत १,०२१ मूल्यांकने पूर्ण केली आहेत, ज्यामुळे ३५,१०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर आणि दंड आकारण्यात आला आहे. स्विस बँकांमध्ये भारतीय ठेवींबद्दल सुरू असलेल्या चर्चेदरम्यान …

Read More »

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आएमएफने दिला संभाव्य मंदीचा इशारा अस्थिर राजकिय वातावरण आणि युद्ध सदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इशारा

आयएमएफ (IMF) अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक विकासाचा अंदाज वाढवला आहे परंतु वाढत्या व्यापार तणाव, वित्तीय असुरक्षितता आणि भू-राजकीय अनिश्चिततेचा हवाला देत आर्थिक वर्ष २६ मध्ये संभाव्य मंदीचा इशारा दिला. आमच्या नवीनतम जागतिक आर्थिक दृष्टिकोन अद्यतनात, आयएमएफ IMF आता जागतिक जीडीपी GDP २०२५ मध्ये ३.०% आणि २०२६ मध्ये ३.१% दराने वाढेल …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी उमेद मॉल, महिलांसाठी न्यायालय यासह काही महत्वाचे निर्णय

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत उमेद मॉल, महिलासांठी न्यायालय, पिंपरी-चिंचवडसाठी न्यायालयासह, शेतकऱ्यांसाठी बाजारतळ, बोर आणि धाम येथील सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र गोवा येथील वकीलांसाठी ठाण्यातील जमिन देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य …

Read More »

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी २९० कोटी ३३ …

Read More »

विश्वास उटगी यांचे आवाहन, बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडा राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार

इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला आज ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प वक्तव्याबाबत चकार शब्द नाही, काँग्रेसवरच टीकास्त्र मात्र राहुल गांधी यांच्या आव्हानावर पंतप्रधान मोदी चक्क पाणी प्यायले

भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर अवलंबून राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राहुल गांधी यांचा पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष भारत आघाडी आणि त्यांच्या सैन्याविरुद्ध पाकिस्तानच्या चुकीच्या मोहिमेला बळी पडले आहेत आणि ते त्यांचे प्रवक्ते बनले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरील काँग्रेसची विधाने पाकिस्तानच्या …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मोदी मध्ये इंदिरा गांधींच्या ५० टक्के धाडस असेल तर.. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना खोटारडे, युद्धबंदी मध्ये मध्यस्थी केली नसल्याचे सांगावे

संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेत सुरुवातीलाच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भारत-पाकिस्तान तणाव आणि सरकारने या ऑपरेशन सिंदूरला कसे हाताळले यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील युद्धबंदीसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत खोटी माहिती संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ?

ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच …

Read More »

ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेत अमित शाह म्हणाले, सीमेपलिकडून दहशतवादी पाठवले पहलगाम वर हल्ला होणार याची माहिती आधीच मिळाली होती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (२९ जुलै २०२५) लोकसभेत माहिती दिली की २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणारे तीन पाकिस्तानी दहशतवादी एक दिवस आधी काश्मीर खोऱ्यातील दाचीगाम येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मारले गेले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत पुढे म्हणाले की, स्थानिक लोक …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी, मतदार यादी आधारशी जोडा एक देश एक निवडणूक संकल्पनेला शिवसेनेचा पाठिंबा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली …

Read More »