Editor

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या आड येणार भारत जेफरीज कंपनीचा दावा, ५० टक्के टॅरिफही कारणीभूत ठरणार

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने शुक्रवारी एक मोठा धक्कादायक खुलासा केला. त्यांनी असे सुचवले की अमेरिकेने भारतावर वाढत्या कर आकारणीमागील कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची परवानगी दिली नाही. याचा अर्थ असा की ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी आपला दावा मांडण्याची संधी नाकारण्यात आली. जेफरीज …

Read More »

भारतीय गुंतवणूकदारांना १३-१५% सीएजीआर, पण रुपयाची घसरण डॉलर घसरणीला अक्षत श्रीवास्त्व यांचा अंदाज

या आठवड्यात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला, जो अमेरिकेच्या नवीन कर आणि सततच्या परकीय बहिर्गमनाच्या आर्थिक परिणामांबद्दलच्या चिंतेमुळे भारला गेला. संपत्ती शिक्षक अक्षत श्रीवास्तव यांनी गुंतवणूकदारांसाठी एक गंभीर दृष्टिकोन मांडला. त्यांच्या मते, पुढील तीन वर्षांत भारतीय समभाग अजूनही १३-१५% सीएजीआर देऊ शकतात. तथापि, रुपयाचे अवमूल्यन …

Read More »

वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्याने वाढली जीडीपी ६.५ टक्के राहणार असल्याचा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त ७.८% दराने वाढली, ज्यामुळे काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे की वाढ अपेक्षित मार्गावर चालू राहील. तथापि, अमेरिकेने लादलेल्या ५०% शुल्काच्या परिणामांबद्दल चिंता कायम आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत अंदाजानुसार, भारताचा जीडीपी एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत ७.८% या …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, ही शेवटची लढाई मुख्यमंत्री फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस मुदतवाढ दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ३४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार ३३ हजार रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा, ९ हजार ८६६ कोटींच्या गुंतवणुकीचा समावेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ३४ हजार ७६८ कोटी रुपये गुंतवणुकीच्या १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यात ३३ हजारहून अधिक  रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ९ हजार ८६६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश …

Read More »

उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांची ग्वाही, राज्यघटनेचे संरक्षण करणार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार

उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे …

Read More »

उद्धव ठाकरे मराठा आंदोलनावर म्हणाले, सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावून आश्वासन देणारे गावी जाऊन बसले का

मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे. त्यामुळे मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही, तर काय गुजरात किंवा गुवाहाटीला जाणारा का? असा सवाल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेणारे गावी जाऊन बसले असा टोला एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला. इंडिया आघाडीचे …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास मुदतवाढ आझाद मैदान पोलिसांकडून एक दिवसाची मुदत

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आंदोलनास सुरुवात केली. मात्र दुपारपर्यंत राज्य सरकारकडून चर्चेच्या निमंत्रणाशिवाय काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर दुपार नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज आझाद मैदान पोलिसांकडे सादर केला. त्यावर आज दिवसभराची मुदत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? मुंबईतील आजच्या परिस्थितीस फडणवीस सरकारच जबाबदार; मराठा आंदोलकांना बदनाम करू नका

मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र …

Read More »

मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार्याची भूमिका घेतलीय मंत्रिमंडळ उपसमिती घेणार निर्णय

गेल्या दहा वर्षांत आमच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला जितका न्याय मिळाला तो इतर कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात मिळाला नाही. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे आरक्षण टिकले. आता देखील आम्ही मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर त्या मार्फत विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »