अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. आमदार अनिल परब यांच्या …
Read More »तेजस्वी यादव यांचा आरोप, भाजपा आणि नितीशकुमार यांनी बिहारला तालीबान बनवले वाढत्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा आरोप
बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्य कारभारावरून विरोधकांनी प्रश्न उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही धोरणावरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करत म्हणाले …
Read More »राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर भाजपाच्या निशिकांत दुबेचे ट्विट, मैने राज ठाकरें को हिंदी सिखा दी निशिकांत दुबे याने राज ठाकरेच्या वक्तव्यावर केला पलटवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या ‘पटक पटक के मरेंगे’ (तुम्हाला मारेन) या वक्तव्यावर पलटवार करताना ओ दुबे तुम मुंबई मे आ, तुम्हे समंदर मे डुबो डुबो के मारेंगे असे प्रत्युत्तर देत पलटवार केला. त्यावर निशिकांत दुबे याने पुन्हा राज ठाकरे यांना डिवचण्यासाठी …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, काँग्रेसमध्ये लोक कामगिरी करतात, तर भाजपात फक्त बोलतात साधना समावेशा कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भाजपावर टीका
१९ जुलै रोजी म्हैसूर येथे साधना समवेशा कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाचा ‘खून’ केल्याचा आरोप केला आणि असे प्रतिपादन केले की भारतातील लोक भाजपा आणि आरएसएसला त्यात बदल …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मारामारीचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी राजानीमा द्यावा पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगारांच्या प्रश्नांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल …
Read More »माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी, नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करा पावसाळी अधिवेशनात केली मागणी
आगामी जातीय जणगणनेमुळे निर्माण होणारा पेच लक्षात घेता नवबौद्ध समाजाला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करावी अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला नवबौद्ध समाजाच्या संवैधानिक हक्कांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. दीक्षाभूमीपासूनचा प्रवास आणि आजचा संघर्ष आमदार राजकुमार …
Read More »सेबीने म्युच्युअल फंडाबाबत केले नवे नियम टर्मसह अनेक नियमात सुचविली नवी नियमावली
बाजार नियामक सेबीने शुक्रवारी म्युच्युअल फंड योजनांच्या वर्गीकरणाचा आढावा घेण्याचा प्रस्ताव मांडला जेणेकरून स्पष्टता सुधारेल आणि योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये ओव्हरलॅपचा प्रश्न सोडवता येईल. काही योजनांमध्ये पोर्टफोलिओचे लक्षणीय ओव्हरलॅप लक्षात आल्यावर आणि समान पोर्टफोलिओ असलेल्या योजना टाळण्यासाठी उद्योगाला स्पष्ट मर्यादा घालण्याची आवश्यकता वाटल्यानंतर सेबीने हा प्रस्ताव मांडला. सेबीने आपल्या सल्लामसलत पत्रात असे …
Read More »रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती, अमेरिकेशी अंत्यत काळजीपूर्वक वाटाघाटी करा चीन वर अमेरिकेकडून आकारणाऱ्या टेरिफचा भारताला फायदा होण्याची शक्यता
भारताने अमेरिकेशी व्यापार चर्चेत, विशेषतः शेती क्षेत्रात काळजीपूर्वक पावले उचलली पाहिजेत, जिथे परदेशी अनुदानामुळे लहान भारतीय उत्पादकांना नुकसान होऊ शकते, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी दिला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, रघुराम राजन यांनी “अत्यंत काळजीपूर्वक आणि हुशारीने” वाटाघाटी करण्याचे आवाहन केले, कारण देश अमेरिकेसोबत प्रस्तावित …
Read More »टाटा सन्सकडून विमान अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मारकासाठी ट्रस्टची स्थापना ५०० कोटी रूपयांची मदत जाहिर केल्यानंतर स्मारक उभारण्याची तयारी
टाटा सन्सने मुंबईत एआय-१७१ मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्टची स्थापना केली आहे, ज्यामध्ये अहमदाबादमधील एअर इंडियाच्या दुःखद अपघातातील पीडितांना आणि प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांना ५०० कोटी रुपयांची मदत करण्याचे वचन दिले आहे, ज्यामध्ये २४१ जणांचा मृत्यू झाला. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांनी संयुक्तपणे निधी दिलेला हा ट्रस्ट आपत्तीत बाधित झालेल्यांना आर्थिक …
Read More »तुहिन कांता पांडे म्हणाले, दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी वीज डेरिव्हेटिव्हज महत्वाचे देशातील ऊर्जा बाजार पेठांना जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी मोठे पाऊल
सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुरुवारी किमतीची अनिश्चितता व्यवस्थापित करण्यासाठी, महसूल स्थिर करण्यासाठी आणि भारताच्या वीज क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वीज डेरिव्हेटिव्ह्ज हे एक महत्त्वाचे साधन असल्याचे समर्थन केले. मुंबईत एनएसई इलेक्ट्रिसिटी फ्युचर्सच्या लाँचप्रसंगी बोलताना त्यांनी भारतातील ऊर्जा बाजारपेठांना जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी या हालचालीला “मोठे पाऊल” म्हटले. …
Read More »
Marathi e-Batmya