सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल असे आश्वासन …
Read More »चौंडी विकास आराखड्यासाठी ६८१ कोटींच्या खर्चास अजित पवार यांच्या विभागाची मान्यता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास मंजूरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार
पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस लिलावाची चौकशी करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा
धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबविल्याप्रकरणी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. तसेच, सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी
गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …
Read More »हवामान खात्याचा इशारा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊसाची हजेरी राहणार पुढील ६ ते ७ दिवस अती मुसळधार पाऊस
हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर २७-३० मे दरम्यान केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, २९ मे पासून वायव्य भारतावर एक नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत …
Read More »आयटीआर अर्थात आयकर परतावा दाखल करण्याच्या मुदतीत सीबीडीटीने केली वाढ ३१ जुलै ते १५ सप्टेंबर पर्यंत केली मुदत वाढीस मान्यता
भारताच्या प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) २०२५-२६ या कर निर्धारण वर्षासाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ज्या करदात्यांना पूर्वी ३१ जुलै २०२५ पर्यंत त्यांचे विवरणपत्र दाखल करायचे होते, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वेळ मिळेल. या वर्षी आयटीआर फॉर्ममध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा, फाइलिंग …
Read More »भारतात एफडीआय गतवर्षाच्या तुलनेत १४ टक्के जास्त ८१.०४ टक्के जास्तीची एफडीआय भारतात आली
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताला ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलर्स (तात्पुरत्या) किमतीची परकीय थेट गुंतवणूक अर्थात एफडीआय FDI मिळाली, जी मागील वर्षीच्या ७१.२८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा १४% जास्त आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. मंत्रालयाने ही वाढ “गुंतवणूकदार-अनुकूल” एफडीआय धोरणामुळे झाली आहे ज्याचा स्पर्धात्मकता आणि आकर्षकता सुनिश्चित करण्यासाठी पुनरावलोकन …
Read More »एलआयसीच्या नफ्यात वाढ, डिव्हीडंड केला जाहिर नफ्यात ३८ टक्क्यांची वाढ प्रति शेअर १२ रूपयांचा लाभांश जाहिर
एलआयसी अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळाने मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत त्यांच्या निव्वळ नफ्यात ३८% वाढ जाहीर केली आहे, जी ₹१९,०१३ कोटींवर पोहोचली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या याच तिमाहीत ₹१३,७६३ कोटी नफ्याच्या तुलनेत आहे. तरीही, या तिमाहीत विमा कंपनीचे एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ₹२,५०,९२३ कोटींवरून …
Read More »एनएसईच्या अनलिस्टेड शेअर्सचे भाव २२०० रूपयांवर स्टॉक एक्सचेंजचे बाजार मूल्य वाढले ५.३० लाख कोटींवर पोहोचले बाजार मुल्य
एनएसईचे अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अनलिस्टेड शेअर्स मंगळवारी ४७ टक्क्यांनी वाढून २,२०० रुपयांवर पोहोचले, जे केवळ चार दिवसांत १,५०० रुपयांच्या पातळीवरून आले होते, ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजचे बाजारमूल्य ५.३० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक अपेक्षित असलेला इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) शेअर बाजार नियामकांकडून मंजुरी मिळण्याच्या जवळ येत …
Read More »
Marathi e-Batmya