Editor

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विकसित राष्ट्र निर्माणात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न

राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या ६६ …

Read More »

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांचं भावनिक पत्र

सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले. त्यात जयंत पाटील म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. …

Read More »

जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय

लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …

Read More »

पाकिस्तानी नागरिकांना भारत सरकारकडून दिलासा आता पुढील आदेश जारी होईपर्यंत पाकिस्तानात परत जा

भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देण्यासाठी, केंद्राने त्यांना पुढील आदेश येईपर्यंत अटारी-वाघा सीमेवरून परतण्याची परवानगी दिली आहे, परंतु पाकिस्तानने अद्याप सीमा दरवाजे उघडलेले नाहीत. गृह मंत्रालयाच्या ताज्या आदेशात ३० एप्रिल रोजी सीमा बंद ठेवण्याचे पूर्वीचे निर्देश बदलण्यात आले आहेत. “या आदेशाचा आढावा घेण्यात आला आहे आणि अंशतः बदल करून, आता …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाचे बाबा रामदेवला निर्देश, व्हिडिओतील आक्षेपार्ह भाग हटवा शरबत जिहाद प्रकरणी नवा व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात

यापूर्वीच्या न्यायालयाच्या निर्देशांनी अशा विधानांना मनाई केली असतानाही, हमदर्दच्या रूह अफजाविरुद्ध त्यांच्या वादग्रस्त “शरबत जिहाद” विधानाची पुनरावृत्ती करणारा एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की रामदेव “कोणाच्याही नियंत्रणात नव्हते” आणि “स्वतःच्या जगात राहत होते”, ज्यामुळे त्यांना प्रथमदर्शनी मागील …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने पहलगाम हल्ल्याप्रकरणाची याचिका फेटाळून लावली याचिकाकर्त्याची संवेदनशीलता तपासली पाहिजे असल्याचे सांगत फटकारले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली, असे म्हटले की अशा कृतीमुळे सैन्याचे मनोबल खचेल. याचिकाकर्त्यांना फटकारत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की अशी याचिका दाखल करण्यापूर्वी या प्रकरणाची “संवेदनशीलता” तपासली पाहिजे होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत म्हणाले की, अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदार …

Read More »

वेव्हजचे उद्घाटन करत पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारताची ऑरेंज अर्थव्यवस्था बनतेय जगासाठी कंटेट निर्माण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१ मे २०२५) मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी भारतातील चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटी आणि इतर कंटेंट निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी भारतात बनवलेल्या कंटेंटबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी कंटेंट निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल विस्तृतपणे सांगितले. पंतप्रधान मोदींनी नजीकच्या …

Read More »

बौद्धिक संपदेच्या देशांच्या यादी अमेरिकेकडून भारताचाही समावेश चीन आणि रशियाबरोबर भारताचा समावेश पण वॉचलिस्टमध्ये

अमेरिकेने चीन आणि रशियासह भारताला अशा राष्ट्रांच्या प्राधान्य वॉचलिस्टमध्ये समाविष्ट केले आहे ज्यांच्याविरुद्ध ते अमेरिकन कंपन्यांच्या बौद्धिक संपदेच्या (आयपी) अपुर्‍या संरक्षणासाठी कारवाई करू शकते. या वर्षी यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (यूएसटीआर) द्वारे यूएस ट्रेडिंग पार्टनर्सच्या संरक्षण आणि बौद्धिक संपदेच्या (आयपी) अधिकारांच्या अंमलबजावणीच्या पर्याप्तता आणि परिणामकारकतेवरील विशेष ३०१ अहवालात भारताला पुन्हा एकदा …

Read More »

अर्थ मंत्रालयाचा अहवाल म्हणतो, बाजार पेठांवर बाईकाईने लक्ष्य सेवा निर्यात लवचिकता राखण्याची शक्यता

मंगळवारच्या एका अहवालात अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, जागतिक व्यापारातील व्यत्ययांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे विविध अनपेक्षित बाजारपेठांमध्ये बारकाईने देखरेख आणि विविधीकरण आवश्यक आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे माल निर्यातीवर दबाव येऊ शकतो, परंतु सेवा निर्यात लवचिकता राखण्याची शक्यता आहे, असे त्यात म्हटले आहे. “तथापि, व्यापार तणाव आणि भू-राजकीय जोखीम यासारख्या जागतिक अनिश्चितता …

Read More »