ट्रूकॉलरने वापरकर्त्यांना ऑनलाइन घोटाळे ओळखण्यास आणि त्यांची तक्रार करण्यास मदत करण्यासाठी ‘स्कॅमफीड’ नावाचे एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे. ट्रूकॉलर अॅपमध्ये एकत्रित केलेले हे साधन डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या धोक्याविरुद्ध वापरकर्ता-चालित संरक्षण यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. स्कॅमफीड वापरकर्त्यांना फिशिंग आणि तोतयागिरीपासून ते डेटिंग अॅप आणि आर्थिक फसवणुकीपर्यंतच्या घोटाळ्यांचे अहवाल पोस्ट …
Read More »अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची अॅमेझॉनवर टीका टॅरिफमुळे होणाऱ्या खर्चाच्या परिणामावर प्रकाश टाकण्याची योजना
ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा थेट उत्पादनांच्या सूचीवर होणाऱ्या खर्चाच्या परिणामावर प्रकाश टाकण्याची योजना आखल्याच्या वृत्तांवर मंगळवारी व्हाईट हाऊसने अॅमेझॉनवर टीका केली. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या निर्णयाचे वर्णन “विरोधी आणि राजकीय कृत्य” असे केले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी …
Read More »इंडसइंड बँक सीईओ सुमंत कठपालिया यांचा राजीनामा अकाउंटिंग तफावतींमुळे राजीनामा दिला
इंडसइंड बँक लिमिटेडने मंगळवारी जाहीर केले की सुमंत कठपालिया यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला आहे. “आम्ही येथे कळवत आहोत की बँकेचे प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमंत कठपालिया (डीआयएन: ०१०५४४३४) यांनी २९ एप्रिल २०२५ रोजीच्या …
Read More »राज्य सरकार झाले मेहरबान, आता भिकाऱ्यांना मिळणार दररोज ४० रूपये मेहनताना भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी ४० रुपये देण्याच्या नियमात १९६४ नंतर प्रथमच बदल
भीक मागण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या भिक्षागृहातील व्यक्तिचे पुनवर्सन करण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या कामासाठी दररोज चाळीस रुपये मेहनताना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आतापर्यंत १९६४ पासून दरमहा पाच रुपये मेहनताना दिला जात असे. भीक मागण्याची वृत्ती कमी …
Read More »शेतकऱ्यांसाठीचा १ रूपयात विमा बंद, आता नवी पीक विमा योजना पीक विमा योजनेत बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना
राज्यात नव्याने भाजपा प्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्याचे नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकाऱ्यालाही १ रूपये कोणी देत नाही तेवढ्या पैशात पीक विमा देत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दोनच महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेत बदल करत १ रूपयात पीक योजना बंद केली. तसेच …
Read More »जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा, जहाज पुनर्वापर सुविधा धोरणास मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्याच्या जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण-२०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्याच्या सागरी क्षेत्राची गरज, बाजार पेठांची स्थिती, उद्योजकांच्या अपेक्षा या बाबी लक्षात घेऊन बंदर विकास धोरणात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ अनुसार अंमलबजावणी …
Read More »महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीरः ईव्ही घ्या मिळवा टोल दरात ५० टक्के सूट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आणि धोरण जाहिर
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे धोरण २०३० पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा येत्या पाच वर्षांसाठी १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७, ८, ९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये …
Read More »पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे कालच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत मागणी केली होती. सुप्रिया …
Read More »१ मे स्थापना दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना गिरीश महाजनांना नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब
नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना १ मे महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनाचा मान भाजप नेते मंत्री गिरीश महाजन व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दोघांच्या नावावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे. …
Read More »
Marathi e-Batmya