Editor

सॉवरेन गोल्ड बाँड्स प्री मॅच्युअर रिडेम्पशनची किंमत आरबीआयने ठरविली ९६०० रूपये किंमत आरबीआयने केली निश्चित

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०२०-२१ च्या सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजनेच्या मालिके १ साठी प्रीमॅच्युअर रिडेम्पशन किंमत प्रति युनिट ९,६०० रुपये निश्चित केली आहे. या टप्प्यासाठी रिडेम्पशन तारीख २८ एप्रिल २०२५ ही आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एसजीबी SGB गुंतवणूकदारांना जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर लवकर बाहेर पडण्याचा …

Read More »

भारतीय विमान कंपन्यांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे केली जाहिर पाकिस्तानने हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्यानंतर निर्णय

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यामुळे उड्डाण कालावधी वाढला आहे, त्यामुळे भारताच्या विमान वाहतूक नियामक, डीजीसीएने शनिवारी एक सविस्तर सल्लागार जारी करून विमान कंपन्यांना प्रवासी संपर्क, विमानातील केटरिंग, वैद्यकीय तयारी आणि ग्राहक सेवा सुधारण्याचे निर्देश दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) म्हटले आहे की, विमान कंपन्यांनी सुधारित मार्ग, ब्लॉक वेळा …

Read More »

महिंद्रा आणि महिंद्रा एसएमएल इसूझु कंपनीची ५८ टक्के हिस्सा विकत घेणार ५५५ कोटी रूपयांना विकत घेणार प्रति शेअर ६५० रूपये देणार

भारताच्या व्यावसायिक वाहनांच्या लँडस्केपला पुन्हा आकार देण्यासाठी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) ने घोषणा केली की ती SML Isuzu Ltd (SML) मधील ५८.९६% हिस्सा ५५५ कोटी रुपयांना विकत घेईल. ६५० रुपये प्रति शेअर या करारामध्ये सेबीच्या टेकओव्हर नियमांतर्गत अनिवार्य ओपन ऑफरचाही समावेश आहे. हे अधिग्रहण महिंद्राने ३.५-टन व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये …

Read More »

पियुष गोयल यांचे पहलगाम हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य,…मग असे हल्ले होत राहणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पियुष गोयल यांच्यावर टीका

काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात अद्याप अनेकांना दुःख झालेले आहे. तसेच या दुःखातून अद्याप अनेक जण बाहेर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या …

Read More »

विनायक राऊत यांची मागणी, एकनाथ शिंदे, उदय सामंत, निलेश राणे यांच्यावर कारवाई करा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी करण्याची केली मागणी

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावून जाहिर कार्यक्रम, जाहिर सभा घेऊ नये घेता येत नसताना कुडाळ येथे रात्री १० नंतर जाहिर सभा घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून या अवमानप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांनी …

Read More »

मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत देखरेख मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत १३९ रेल्वे स्टेशनवर बसविणार सीसीटीव्ही

जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत १३९ रेल्वे स्टेशन्स आहेत. दिवसभरामध्ये लोकल …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट

शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२७ वी बैठक मंत्रालयातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात …

Read More »

राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश ..

राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी व आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी करून या सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, फुले चित्रपट करमुक्त करा, शाळा-महाविद्यालयात दाखवा 'फुले’ हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून, एक एका महान पुरोगामी चळवळीचा इतिहास

‘फुले’ हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन, संघर्ष आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी कलाकृती आहे. फुले दाम्पत्याने महिला व वंचित घटकाला शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यासाठी त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्ष आजच्या पिढीला समजला पाहिजे आणि ते फुले चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, प. बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी …

Read More »