महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यात तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा शनिवारी मुंबई पोलिसांसमोर पुन्हा हजर झाला नाही. “त्यांना ३१ मार्च रोजी तिसरे समन्स बजावण्यात आले आणि त्यांना शनिवारी आमच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. “पण, तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला नाही,” असे एका …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त हल्लाबोल, “भाजपा = काँग्रेस! तेलंगणात आरक्षण रद्द भाजपा आणि काँग्रेस सारखेच
तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना …
Read More »धनंजय मुंडे यांना माझंगाव न्यायालयाचा दणका पोटगी देण्याच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा (मुंडे) यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात केलेले अपील शनिवारी माझगाव न्यायालयाने फेटाळून लावले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी ही याचिका फेटाळून लावली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी करुणा मुंडे यांची याचिका अंशतः …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,….फडणवीस यांनी जनतेला एप्रिल फूल केले आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव
भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेशी केला संरक्षण विषयक करार श्रीलंकेत गार्ड ऑफ ऑनर पुरस्कारानेही मोदी सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या श्रीलंकेच्या दौऱ्याला सुरुवात करताना शनिवारी श्रीलंकेत समारंभपूर्वक गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या चिंतेदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण, ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रात सात सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही …
Read More »राहुल गांधी यांचा इशारा, आरएसएसचे पुढील लक्ष्य चर्चच्या जमिनीवर ऑर्गनाझरमधील लेखाचा हवाला देत दिला इशारा
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेनंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अर्थात आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील लेखाची लिंक ट्विट्द्वारे शेअर करत पुढी लक्ष ख्रिश्चन चर्च असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरएसएसच्या मुखपत्रातील एका लेखात कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे जमीनदार असल्याचा दावा …
Read More »राज ठाकरे यांची मनसैनिकांना पत्र, तूर्तास आंदोलन थांबवा मराठीच्या भाषेच्या आंदोलनावरून केले आवाहन
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मराठी भाषेवरून मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन करत मुंबईत आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, तसेच मराठी भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असा इशारा देत सर्व कार्यालयातून मराठी भाषेतून कामकाज चालले पाहिजे असे सांगत त्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन केले. त्यातच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, संघर्षग्रस्त मुलांसाठी हेल्प डेस्क उपक्रम पुन्हा सुरू मानवाधिकार व शाश्वत मानवी विकासासाठी अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावास मान्यता
मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा प्रस्ताव दातृत्वशील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिला होता. त्यांच्या या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हे हेल्प डेस्क सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणार आहेत. न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या (Children …
Read More »मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात …
Read More »संजय राऊत यांची टीका, त्या तिघांची वक्तव्ये ऐकली तर कॉमेडी शो माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा
राज्यातील एका शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही असा सवाल केला असता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जे घेता पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता आणि कर्जमाफीच्या पैशानं करता काय असा सवाल साखरपुडे, लग्न… असा अजब सवाल करत शेतकऱ्यालाच सुनावलं. माणिकराव कोकाटे यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी …
Read More »
Marathi e-Batmya